कच्चुरू-उडुपी (कर्नाटक) येथील श्री नागेश्वर भजनी मंडळात प्रथमोपचाराविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन
कच्चुरू-उडुपी येथील श्री नागेश्वर भजनी मंडळाच्या सदस्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ‘प्रथमोपचार’विषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले.
कच्चुरू-उडुपी येथील श्री नागेश्वर भजनी मंडळाच्या सदस्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ‘प्रथमोपचार’विषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले.
खासगी आरोग्य सेवतील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
पू. विनयानंदस्वामी यांनी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली आणि आश्रमात चालू असलेले राष्ट्र, धर्म अन् आध्यात्मिक संशोधन यांविषयीचे कार्य जाणून घेतले. पू. स्वामींचा एक आश्रम आणि कालिमातेचे मंदिर आहे.
१० डिसेंबरच्या रात्री गोव्यात बहुतेक भागात अवेळी पाऊस पडला. यामध्ये जुने गोवे येथे ५ सें.मी., फोंडा आणि सांगे येथे प्रत्येकी ४ सें.मी., दाबोळी येथे ३ सें.मी, पणजी आणि काणकोण येथे २ सें.मी. अन् केपे येथे १ सें.मी. पावसाची नोंद झाली आहे.
उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या एकूण ४८ मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षपातळीवर लढवली जात आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप, आप आदी महत्त्वाचे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
‘ड्रेस कोड’ लागू केल्याविषयी सरकारचे अभिनंदन ! अर्थात सरकारने केवळ निर्देश घोषित न करता त्यांची नियमित कार्यवाही होण्याकडेही लक्ष द्यावे. या निर्णयाला विरोध झाल्यास तो मागे न घेता त्याचा अवलंब कसा होईल, हे सरकारने पहावे !
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फलक काढण्यास गेलेल्या तृप्ती देसाईंना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आळंदी येथे होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुकांचे प्रस्थान करण्यात आले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनताफ्यावर १० डिसेंबर या दिवशी दगडफेक करून आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात भाजपचे २ नेते घायाळ झाले होते.
डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित होणार्या सर्व ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.