Sri Lanka China Relations : चिनी गुप्तहेर नौकांवरील बंदी उठवण्याचा श्रीलंका सरकारचा निर्णय !
भारताची डोकेदुखी वाढणार
भारताची डोकेदुखी वाढणार
त्यांच्याकडून १३५ भ्रमणभाष संच आणि ५७ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
एकीकडे श्रीलंकेचे राष्ट्रपती ‘भारतामुळे श्रीलंका आर्थिक संकटातून बाहेर पडू शकला’, असे म्हणतात; मात्र दुसरीकडे श्रीलंका भारतीय मासेमारांना अटक करतो !
हिंदूबहुल भारताने नेहमीच निरपेक्षपणे शेजारील देशांना साहाय्य केले आहे; मात्र शेजारील देशांकडून नेहमीच भारताला आणि त्यांच्या देशातील हिंदूंना काहीच लाभ झालेला नाही. या देशांमध्ये हिंदूंवर अत्याचार होतच आहेत !
श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूतील पुदुकोट्टई येथील ४ भारतीय मासेमारांना डेल्फ्ट बेटावर मासेमारी करतांना पकडले. पार्थिवन, के. सारथी, के. मुरली आणि एन. रामदास, अशी त्यांची नावे आहेत.
भारत आणि श्रीलंका यांच्यात पूल उभारतांना रामायणकालीन रामसेतूला हानी पोचणार नाही, याची काळजी शासनकर्त्यांनी घ्यावी, हीच भारतातील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा !
८ ऐवजी ९ जून या दिवशी होऊ शकतो शपथविधी
कर्णावती येथून अटक करण्यात आलेले आतंकवादी श्रीलंकेचेच नागरिक आहेत. ते भारतात घातपात करणार होते.
श्रीलंकेतील एका न्यायालयाने अमली पदार्थांची तस्करी करणार्या पाकच्या १० नागरिकांना शिक्षा सुनावली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने त्यांना पकडून सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले.