Sri Lanka India Agreement : श्रीलंकेने ३ सौरऊर्जेच्या प्रकल्पांतून चीनला हटवून भारताशी केला करार !
संतप्त चीनने श्रीलंकेला देण्यात येणारे साहाय्य थांबवले !
संतप्त चीनने श्रीलंकेला देण्यात येणारे साहाय्य थांबवले !
केंद्रात काँग्रेसचे सरकार असतांना ‘सीएए’सारखा कायदा का बनवण्यात आला नाही ? तेव्हा काँग्रेसला कुणी रोखले होते ?
श्रीलंकेच्या नौदलाने १५ मार्चला उत्तर जाफना द्वीपकल्पातील कराईनगरच्या किनार्याजवळ १५ भारतीय मासेमारांना अनधिकृत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली कह्यात घेतले.
हिंदी महासागर क्षेत्र प्रचंड आर्थिक वाढीचा अनुभव घेत आहे आणि येत्या ५०-६० वर्षांत ते एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनणार आहे, असे मत श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केले.
भारतियांनी ‘पर्यटन व्हिसा’मध्ये दिलेल्या सवलतीचे उल्लंघन म्हटले आहे. या सर्व भारतियांचे वय सरासरी २४ आहे.
भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती मासेमारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !
या नौकेतील ३ जणांना पकडण्यात आले आहे.
श्रीलंकेतील तमिळी जनतेला राजकीय अधिकारांपासून वंचित ठेवले जाते. मे २०१७ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंका दौरा केला होता. त्या वेळी या तमिळींसाठी १० सहस्र घरे बांधून देण्याची घोषणा केली होती.
फ्रान्सनंतर आता श्रीलंका आणि मॉरिशस या देशांमध्येही भारताची ‘युपीआय’ (‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’) सेवा प्रारंभ करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सेवेचे उद्घाटन केले.
सरकारने भारतीय मासेमारांना भारतीय सागरी सीमा लक्षात येऊन ते तिचे उल्लंघन करणार नाहीत, यासाठी प्रयत्न केला पाहिजे !