‘श्रीलंका आणि बांगलादेश प्रमाणे भारतातील सरकारही उलथवून टाकण्यासाठी आंदोलनाची आवश्यकता !’ – Abhay Singh Chautala
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देशद्रोही विधान करणार्यांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देशद्रोही विधान करणार्यांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
एकतर आंतरराष्ट्रीय समुद्री सीमांविषयी भारतीय मासेमारांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीलेंकेच्या समुद्री भागांत प्रवेश करत आहेत किंवा श्रीलंका मुद्दामहून अशा कुरापती काढत आहे. यावर भारत सरकार काय तोडगा काढणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसनायके यांना आश्वासन !
पाकिस्तान स्वतःच भिकेला लागला आहे, तरी तो जगासमोर केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी अन्य देशांना साहाय्य करत असल्याचा आव आणतो, हेच यावरून दिसून येते !
श्रीलंकेत विद्ध्वंस घडवल्यानंतर ‘दितवाह’ चक्रीवादळ भारताच्या दिशेने वेगाने सरकत आहे. जवळची भारतीय राज्ये तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पुद्दुचेरी यांच्या किनारी भागांत जोरदार वार्यासह मुसळधार पाऊस चालू आहे.
इस्लामाबाद येथे ११ नोव्हेंबरला झालेल्या बाँबस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २७ जण घायाळ झाले होते. सध्या श्रीलंकेचा क्रिकेट संघ पाकच्या दौर्यावर आहे. तो इस्लामाबाद येथेच रहात आहे.
हे भारताला लज्जास्पद ! भारतातील वासनांधतेने इतके टोक गाठले आहे की, मुलांनाही सोडले जात नाही. अशा घटना रोखण्यासाठी फाशीची शिक्षा देण्यासह समाजाला साधना शिकवून धर्माचरण करण्यास लावणे आवश्यक झाले आहे.
डॉ. जयवीर यांनी शाकाहारी जेवण मागवले होते; परंतु त्यांना मांसाहारी जेवण देण्यात आले. ते जेवण खाल्ल्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
भारत आणि श्रीलंका यांच्यात मासेमारांचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. श्रीलंकेच्या नौदलाने अनेकदा भारतीय मासेमारांवर गोळीबार केला आहे. मागील महिन्यात जाफनाजवळ १२ भारतीय मासेमारांना अटक करण्यात आली होती.
(म्हणे) ‘कुणालाही दुखावण्याचा किंवा राजकीय भूमिका मांडण्याचा हेतू नव्हता !’ – सना मीर हिचे स्पष्टीकरण