Panvel Exam Paper Leakage : कामोठे येथे इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर पडलेल्या आढळल्या !
यास उत्तरदायी असणार्या संबंधितांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे, तरच असे अपप्रकार कुणी करू धजावणार नाही !
यास उत्तरदायी असणार्या संबंधितांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे, तरच असे अपप्रकार कुणी करू धजावणार नाही !
कुणी कधी काय खावे आणि प्यावे ?, हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे, हे यांना कोण सांगणार ? एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची टिमकी वाजवणारे आता गप्प का ?
भाजपच्या सत्ताकाळात आता अशा सर्व प्राचीन भारतीय ज्ञानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करावेत !
एखाद्या कलेचा रसिकतेने आस्वाद घेणे हे समजू शकतो. छायाचित्र काढणे हीसुद्धा एक कला आहे; परंतु अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे प्रसिद्ध करून तो एक नेहमीचा धंदा बनवणे आणि समाजाला त्यात गुंतवून ठेवणे, यातून काय मिळणार आहे ?
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत उत्तराखंडमधील केदारनाथ धामसाठी ‘रोप वे’ प्रकल्पाला संमती देण्यात आली. दुसरा प्रकल्प हेमकुंड साहिबमध्ये रोप वे बांधण्यालाही संमती देण्यात आली आहे. हेमकुंड साहिबमधील प्रकल्पासाठी २ सहस्र ७३० कोटी रुपये खर्च केले जातील.
शैक्षणिक कामकाजासाठी लागणार्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क रहित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ मार्च या दिवशी घेतला.
पोलीस महासंचालकांच्या पोटी अशी पिढी निपजणे, हे लांच्छनास्पद आहे, असे कुणी या घटनेवरून म्हटल्यास ते वावगे ठरू नये !
टिळक चौकात संभाजी पोलीस चौकीच्या मागे नदीपात्रातील नियमबाह्य विज्ञापन फलक (होर्डिंग) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ष २०२३ मध्ये पाडून टाकण्यात आले होते. आता याठिकाणी पुन्हा एकदा महापालिकेचे होर्डिंग उभारणीचे काम चालू आहे.
अशी मागणी हिंदूंना का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?
रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना या महिन्यापासून, म्हणजेच मार्च २०२५ पासून दीड लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार मिळतील. खासगी रुग्णालयांसाठीही हा नियम अनिवार्य असेल. ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल.