नवी मुंबईत उड्डाणपुलाखाली बकरी आणि मेंढ्या विक्रीची अनुमती रहित !
यासाठी निवेदन देण्याची वेळ येणे दुर्दैवी !
यासाठी निवेदन देण्याची वेळ येणे दुर्दैवी !
समाजकारण, पत्रकारिता, शिक्षण, कला, सामाजिक कार्य आणि ग्रामीण भागांत उल्लेखनीय काम करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींना एकाच व्यासपिठावर गौरवणारा ‘लोक हिंद गौरव राज्य पुरस्कार सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला कुटुंबात आणि समाजात रहाणे आवडते. कुटुंबातून आणि समाजातून त्याच्या व्यक्तीमत्त्वाच्या विकासाची प्रक्रिया चालू होते.
शातील सर्व लोकांना शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे; परंतु रस्त्यावर उतरून सामान्य लोकांसाठी अडचण निर्माण करता येणार नाही.
अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला त्वरित साहाय्य आणि हानीभरपाई देणे, पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत आरोपपत्र नोंद करणे, जलद गती न्यायालयात वेगाने घटना चालवणे यांवर आयोगाने भर दिला आहे.
‘डीजे’चे तोटे पहाता आता सरकारनेच त्यावर बंदी घातली पाहिजे !
राज्यात ३ मेपासून ‘शून्य सावली’ दिवसांचा अनुभव घेता येणार असून ३१ मेपर्यंत विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली नाहीशी होणार आहे. सूर्य बरोबर डोक्यावर (९० अंश कोनात) येतो, तेव्हा कोणत्याही उभ्या वस्तूची सावली पायांखाली येते किंवा अदृश्य होते.
जिल्ह्यात वाढते तापमान आणि उष्णता यांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांमध्ये ‘ट्रान्सफॉर्मर’ (विद्युतजनित्र) जळले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने स्वच्छता आणि सुविधा सुधारणा या उद्देशांनी तिकिटावर ‘स्वच्छता अधिभार’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रवाशांकडून २ रुपये अतिरिक्त घेतले जाणार आहेत.