गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेने ‘ट्रान्सफॉर्मर’ जळले !
जिल्ह्यात वाढते तापमान आणि उष्णता यांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांमध्ये ‘ट्रान्सफॉर्मर’ (विद्युतजनित्र) जळले आहेत.
जिल्ह्यात वाढते तापमान आणि उष्णता यांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. काही भागांमध्ये ‘ट्रान्सफॉर्मर’ (विद्युतजनित्र) जळले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने स्वच्छता आणि सुविधा सुधारणा या उद्देशांनी तिकिटावर ‘स्वच्छता अधिभार’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रवाशांकडून २ रुपये अतिरिक्त घेतले जाणार आहेत.
ज्या आईने जन्म दिला, संगोपन केले, पोटच्या मुलांसाठी आयुष्यभर स्वतःच्या इच्छा-आकांक्षा यांचा त्याग केला, तिच्याच अंतिम क्षणी मुलांनी पाठ फिरवणे, ही केवळ नैतिक नव्हे, तर मानवी मूल्यांचे अपयश आहे.
निसर्गाप्रती शुद्ध आणि पवित्र विचार असल्यास कृती फलदायी ठरेल
पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या गॅसच्या तीव्र टंचाईमुळे लोक आता प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये गॅस भरून त्याचा वापर स्वयंपाक करण्यासाठी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भारतात अशा प्रकारे स्त्रीभ्रूण हत्या करून मानवतेला काळिमा फासणार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान’ या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !
गायीची हत्या केल्याने सार्वजनिक शांतता भंग होण्याचा मोठा धोका असतो. हा विषय केवळ सामान्य गुन्ह्याचा नसून तो सार्वजनिक सुव्यवस्थेला धक्का पोचवणारा आहे; म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत केलेली कारवाई योग्य आहे.
परीक्षा आणि नाका-कानातील दागिने यांचा काहीएक संबंध नसतांना ते काढण्यास सांगणे, हा मानसिक छळ नाही का ?
सातारा नगर परिषदेच्या ऐतिहासिक महादरे आणि हत्ती तलाव परिसराचे लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.