…तर श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या जयंतीला सुटी का नाही ?
मुळात असा प्रश्न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !
मुळात असा प्रश्न निर्माण होण्याआधीच केंद्रातील भाजप सरकारने या दिशेने प्रयत्न करायला हवे होते, असेच हिंदूंना वाटते ! आतातरी प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा !
माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत असतांना ‘श्रीकृष्णाच्या डोळ्यांतूनही तेवढेच अश्रू येत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा ‘भक्ताच्या डोळ्यांत पाणी आले, तर देवाच्याही डोळ्यांत पाणी येते’, असे वाक्य आठवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
‘निधीवनात रात्री श्रीकृष्ण रासलीला करतो’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि त्या वेळी ‘श्रीकृष्ण माझ्या जवळच आहे’, असे मी अनुभवले.’
‘सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाकांचे ‘श्रीकृष्ण’ असे शब्द ऐकताच मला माझ्या बाजूला असलेल्या साहित्यावर अकस्मात् हिरव्या आणि निळ्या या रंगांचे दैवी कण चमकतांना दिसले. मला श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती आली.’
चि. ओजस शशांक देशमुख याचा वाढदिवसाच्या त्यानिमित्त त्याची आई यांना गरोदरपणात आणि ओजसच्या जन्मानंतर अन् त्याचे वडील यांना चि. ओजसची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्र स्थापने विषयी फारसे न बोलता साधकांची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांच्या जीवनाचे सार्थक होण्यावर भर देतात आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करतात.
‘गोपींचे कृष्णावरील प्रेम त्याच्या देहावर नसून त्याच्या मनावर होते.
चि. तन्मयी महाकाळ याचे आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सरकार हिन्दुओं को न्याय दे !
देश स्वतंत्र झाला आहे; मात्र व्यवस्था पारतंत्र्याप्रमाणे ! हे पालटण्यासाठी मोठ्या पदावरील व्यक्तींनी आता त्यांची व्यक्तीगत उपासना करत कंबर कसणे आवश्यक आहे. ते सुधारले, तर व्यवस्था सुधारील, त्यामुळे जनता जनार्दन प्रसन्न झाला की, समष्टीतील श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळून त्यांची भक्ती लवकर फलद्रूप होईल, हेच खरे !