समष्टी श्रीकृष्णभक्ती हवी !

देश स्वतंत्र झाला आहे; मात्र व्यवस्था पारतंत्र्याप्रमाणे ! हे पालटण्यासाठी मोठ्या पदावरील व्यक्तींनी आता त्यांची व्यक्तीगत उपासना करत कंबर कसणे आवश्यक आहे. ते सुधारले, तर व्यवस्था सुधारील, त्यामुळे जनता जनार्दन प्रसन्न झाला की, समष्टीतील श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळून त्यांची भक्ती लवकर फलद्रूप होईल, हेच खरे !

सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर आणि रामनाथी आश्रमात शिबिराला येण्याच्या आधीपासूनच तेथील चैतन्य अनुभवणार्‍या सौ. कामिनी लोकरे !

गोवा येथील सनातनच्या आश्रमात मराठी भाषिक साधना शिबिर झाले. त्यात सहभागी झालेल्या सौ. कामिनी लोकरे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.

श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात निखळल्याने पुजार्‍याने रुग्णालयात जाऊन मूर्तीवर करून घेतले उपचार !

भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात निखळल्याने तो बसवण्यासाठी एक कृष्णभक्त पुजारी आधुनिक वैद्यांना हात पुन्हा बसवून देण्याची विनंती केल्यावर त्यांनी पट्टी बांधून मूर्तीचा हात पुन्हा बसवून दिला.

श्रीराम, श्रीकृष्ण, तसेच भगवद्गीता, महाभारत, रामायण आणि गोमाता यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला पाहिजे !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.

वडिलांचे निधन झाल्यावर ‘श्रीकृष्णाने पुष्कळ सावरले’, याची अनुभूती घेणारी कु. सायली देशपांडे !

सायलीच्या वडिलांचे निधन झाले. ‘या दुःखद प्रसंगात सायलीने (वय १२ वर्षे) श्रीकृष्णाशी बोलून स्वतःला कसे सावरले ?’, ‘तिची श्रीकृष्णावरील श्रद्धाच तिला मानसिक बळ देऊन गेली’, हेच यातून शिकायला मिळते.

रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या छायाचित्राच्या संदर्भात आलेली अनुभूती

मी जेव्हा रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभे राहिले, तेव्हा ‘ते चित्र सजीव झाले आहे, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली.

भक्तवत्सल श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णप्राप्तीची तीव्र ओढ असलेल्या गोपी यांची भक्तीमय रासलीला !

आज कोजागिरी पौर्णिमा ! आजच्या पावन दिवशीच द्वापरयुगात श्रीकृष्णाने त्याच्या परम भक्त गोपी आणि राधा यांच्या समवेत रासलीला करून त्या माध्यमातून गोपी अन् राधा यांना साधनेतील सर्वाेत्तम आनंदाची अनुभूती दिली होती.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. दीक्षा श्रीपाद सामंत (वय ४ वर्षे) !

चि. दीक्षा सामंत हिची जन्मापूर्वी आणि जन्मानंतर तिची आई, तसेच अन्य नातेवाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नचिकेत पराग भोपळे (वय ५ वर्षे) !

चि. नचिकेत पराग भोपळे यांच्या वाढदिवसा निमित्त त्याच्या आईला त्याच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

रामनाथी आश्रमातील साधिका कु. मानसी कुलकर्णी यांनी रेखाटलेले चित्र

साधिका कु. मानसी अरुण कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी रेखाटलेले चित्र येथे दिले आहे.