समष्टी श्रीकृष्णभक्ती हवी !
देश स्वतंत्र झाला आहे; मात्र व्यवस्था पारतंत्र्याप्रमाणे ! हे पालटण्यासाठी मोठ्या पदावरील व्यक्तींनी आता त्यांची व्यक्तीगत उपासना करत कंबर कसणे आवश्यक आहे. ते सुधारले, तर व्यवस्था सुधारील, त्यामुळे जनता जनार्दन प्रसन्न झाला की, समष्टीतील श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळून त्यांची भक्ती लवकर फलद्रूप होईल, हेच खरे !