श्रीकृष्णाशी संबंधित ऋषी, भक्त आणि संत

वसुदेव, देवकी, यशोदा, नंदराजा, बलराम, राधा, गोपी, सुदामा, अर्जुन, अक्रूर, उद्धव, भीष्माचार्य, विदुर, असे श्रीकृष्णाचे अनेक भक्त होते.

गुरुवार, १८ ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्ण जयंती आहे. त्या निमित्ताने…

श्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘दहीहंडी फोडणे किंवा दही, दूध आणि लोणी घेऊन जाणार्‍या गोपींचे मडके श्रीकृष्णाने फोडणे’, याचा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना समजलेला भावार्थ !

कृष्णाला सखा मानून त्याच्याशी संवाद साधतांना साधिकेला सुचलेली भावपुष्पे !

मुरलीच्या मधुर स्वरांनी हरपले देहभान ।
सारे बंध तोडूनी कान्हा, येऊ कसे सांग ।

प्रियांका गोस्वामी यांनी पदकाचे श्रेय दिले भगवान श्रीकृष्णाला !

किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?

‘मासूम सवाल’ या हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर ‘सॅनिटरी पॅड’वर भगवान श्रीकृष्णाचे चित्र

इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात असूनही अशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी, त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा केला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

गोपीभाव (गोपींचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव)

गोपींचा श्रीकृष्णाप्रती अनन्यसाधारण भाव होता. असाच गोपीभाव सनातनच्या काही साधिकांमध्येही आहे. गोपीभावाचे दर्शन घडवणारी ही ग्रंथमालिका म्हणजे द्वापरयुगच जणू पुन्हा अवतरल्याची प्रचीती ! ही ग्रंथमालिका वाचा आणि गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करा !

(म्हणे) ‘श्रीकृष्णाचे तरुणपणी महिलांशी अनैतिक संबंध होते !’

नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित अवमान करणारे विधान केल्यावर जगभरातील मुसलमान आणि त्यांच्या देशांनी तात्काळ विरोध केला, तर हिंदूंच्या धर्माविषयी एका हिंदूने असे विधाने करूनही भारतातील समस्त हिंदू, त्यांचे नेते आणि संघटना गप्प आहेत !

महिलांनो, भक्ती वाढवा !

महिलांनो, धर्मांध, वासनांध आणि रज-तमाने भरलेल्या जगात केवळ श्रीकृष्णच संरक्षण करू शकतो. कोणत्याही वेळी, कुठेही आणि कधीही तोच साहाय्यासाठी कुणालाही पाठवू शकतो. त्यामुळे क्रियमाण म्हणून स्वरक्षणासाठी कराटे, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण घेऊन भक्ती वाढवूया.

भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी धर्मरक्षणार्थ दुष्टांचा समूळ नाश केला, त्यातून आजचे भारतीय नेते प्रेरणा कधी घेणार ?

हिंदु समाज धर्मग्लानीच्या काळापूर्वीच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा का घेत नाही ? प्रभु श्रीरामाने ऋषिमुनींचे दुष्ट राक्षसांपासून रक्षण करून आपल्या धर्माचे पालन केले नाही का ?