ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सामाजिक संस्थांकडून स्थानिक प्रशासनाला निवेदन आणि अन्य उपक्रम
हिंदु समाज धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या जागृत होत असल्याचे हे द्योतक आहे !
हिंदु समाज धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या जागृत होत असल्याचे हे द्योतक आहे !
निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.’
साधनेमुळे खर्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे नियमित साधना करून ईश्वराचा आदर्श भक्त व्हा, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.
दत्तगुरूंच्या जन्माचे रहस्य, दत्ताची उपासना का करावी ?, ती कशी करावी, त्याचे आपल्या आयुष्यामध्ये होणारे लाभ यांवर मार्गदर्शन.
अहं शेतात उगवणार्या तणासारखा आहे, ज्याला संपूर्णत: नष्ट केल्याविना ईश्वरीकृपेचे पीक उगवत नाही. त्यामुळे सतत त्याची छाटणी करत रहावी लागते.
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
आज मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी श्रीमती स्मिता सुरेश घाडगे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने एका साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
सर्व प्राण्यांना सुखी ठेव सदा । हेच मागणे करतो हा दास सुधा ॥
कौशल्य, स्पंदनशास्त्राचा अभ्यास, सेवाभाव आणि गुरुकृपा यांचा संगम असलेल्या कलायोगाद्वारे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी सात्त्विक कलाकृतींची सेवा करून आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी गुरुकृपेने उपलब्ध होत आहे.
कार्यपद्धती ठरवून, उत्तरदायी साधकांना सांगून किंवा प्रायश्चित्तपद्धतीचे अवलंबन करूनही त्यांच्यात पालट होत नसेल, तर त्यांच्या साधनेची हानी होईल आणि देव त्यांना कर्मफलन्यायानुसार फळ देईल.