
मुंबई – आंदोलनाला नेतृत्व नसेल, तर त्यामुळे विविध प्रवृत्ती शिरतात. देहलीमधील आंदोलनाच्या माध्यमातून खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राजकीय पक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून देशात अराजक पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी देहली येथील जंतरमंतर मैदानावर ‘कॉकरोच जनता पक्षा’कडून आंदोलन चालू आहे. याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘मराठी विज्ञान परिषदे’च्या ठाणे विभाग अध्यक्षपदी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची निवड !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण