महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात सनातनच्या साधकांची पोलिसांकडून चौकशी
धर्मप्रसार करणार्या संस्थेच्या साधकांची चौकशी करणार्या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !
धर्मप्रसार करणार्या संस्थेच्या साधकांची चौकशी करणार्या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.
आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी या दिवशी सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे आजोबा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
जिल्ह्यात गेले ८ मास सनातन संस्थेच्या माध्यमातून विविध साधना सत्संग घेतले जात आहेत. या सत्संगांच्या माध्यमातून जोडलेल्या जिज्ञासूंना साधनेची पुढची दिशा मिळावी, यासाठी १९ डिसेंबर या दिवशी एका ऑनलाईन सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे, सनातन संस्थेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी त्यांच्या टाकळी या गावी देहत्याग केला.
ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या सनातनच्या देवद येथील आश्रमातील सन २०१६ च्या भेटी वेळीच त्यांचे संतपद घोषित करण्यात आले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान केला होता.
विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !
एकाच वेळी पत्नीने ६१ टक्के आणि त्यांचे दिवंगत पती यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची वैशिष्ट्यपूर्ण घटना !
देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार देवीच्या सर्व रूपांना फुले वहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वहावीत.
आजचा सत्संग सोहळा भावस्पर्शी होता. साधनेच्या अनुभवाचे बोल ऐकून आत्मिक आनंद मिळाला. संतांच्या संगतीत राहून अमृताचा वर्षाव झाल्यासारखे वाटले. ‘गुरुकृपेने झाले साधक गोळा । संपन्न झाला सत्संग सोहळा ॥’