UP Bangladeshi Rohingya : उत्तरप्रदेशात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांवर कारवाई होणार !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून अधिकार्यांना स्थानबद्ध केंद्रे उभारण्याचे निर्देश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून अधिकार्यांना स्थानबद्ध केंद्रे उभारण्याचे निर्देश
देशात घुसखोरांची संख्या प्रचंड वाढल्याने आता ते धमकी देऊ लागले आहेत. उद्या ते प्राणघातक आक्रमणे आणि दंगली करतील, यात शंका नाही ! स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर भारत घुसखोरांचे उद्यान बनलेला असणे, हे सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !
खोटे अहवाल सिद्ध करणार्या पाश्चात्त्य अभ्यासकांनी सहिष्णुता आणि मानवता शिकण्यासाठी भारतात यावे !
बांगलादेशी घुसखोरांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे आणि असे प्रकार रोखण्यासाठी इतकी वर्षे लागणे, हे सर्वपक्षीय सरकारे आणि प्रशासन यांसाठी लज्जास्पद !
अमित शहा यांच्या सडेतोड भूमिकेविषयी त्यांचे अभिनंदन ! देशात असलेल्या कोट्यवधी घुसखोरांना शोधून काढून त्यांना परत पाठवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू करावेत. यासाठी जनताही साहाय्य करील आणि देश घुसखोरमुक्त होईल !
बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी केलेल्या नियमावलीची कठोरपणे कार्यवाही व्हावी, ही अपेक्षा !
टीका करतांना मोईत्रा यांनी जी भाषा वापरली आहे आणि तेही केंद्रीय गृहमंत्र्यांविषयी, ती द्वेषमूलक आणि निंदनीय आहे. अशांचा भरणा असलेला पक्ष एका राज्यात सत्तेवर असणे, हे लज्जास्पद होय !
आता भारतानेही देशातील कोट्यवधी घुसखोर बांगलादेशी मुसलमानांचे सूत्र जागतिक पातळीवर उपस्थित केले पाहिजे आणि त्यांना बांगलादेशात परत पाठवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत !
अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशी देण्याची शिक्षा दिली, तरच अशा घटनांना चाप बसेल !
‘हे सूत्र एकदा स्पष्ट झाला की, उर्वरित प्रश्न आपोआप सुटतील’, असेही न्यायालयाने म्हटले.