म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी ९९ हिंदूंना ठार केल्याची घटना आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरू शकतो ! – संयुक्त राष्ट्रे
भारताने याविषयी कारवाई करण्याची मागणी केली का ? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी आवाज उठवला का ?
भारताने याविषयी कारवाई करण्याची मागणी केली का ? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी आवाज उठवला का ?
देशातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना कधी हाकलणार ? पाकिस्तान ११ लाख अफगाण्यांना हाकलत असतांना भारत कठोर कधी होणार ?
कठोर कारवाईच्या मागणीसह पुरावेही सादर!
साहाय्यक दुय्यम निबंधक पदच्युत!
भारतात घुसखोरी केल्यानंतर अशांना अटक करून पुन्हा मायदेशात पाठवण्यासह अशा प्रकारची घुसखोरीच होणार नाही, यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे !
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, रोहिंग्या घुसखोर आसाममार्गे पुढे देहली आणि काश्मीर येथे जातात. घुसखोरीसाठी त्यांना त्रिपुरातील दलाल साहाय्य करत आहेत.
रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुंबईमध्ये एका घरात ४० ते ५० जण रहातात. या लोकांना राज्यातून आणि देशातून बाहेर कसे काढता येईल ?, याविषयी उपाययोजना करावी अशी मागणी मी करत आहे – आमदार नीतेश राणे
एक ‘सेक्युलर’ (निधर्मी) देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून त्याची सिद्धता गेल्या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे. आज फ्रान्समध्ये लादलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाचे गंभीर परिणाम तेथील नागरिक भोगत आहेत.
बंगालमध्ये हिंदु बहुसंख्य असतांना सूचीमध्ये मुसलमानांच्या जाती अधिक कशा ? ‘हिंदु वगळता अन्य धर्मियांमध्ये जाती नाहीत’, असे सांगणारे आता कुठे आहेत ?
बंगालमध्ये लोकशाही नाही, तर हुकूमशाही आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरही तृणमूल काँग्रेस सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही.
देशामध्ये घुसखोरी करून भारतीय नागरिकत्व मिळवण्यापर्यंत रोहिंग्ये पोचतात, यासाठी त्यांना त्यांचा देशद्राही धर्मबंधू साहाय्य करतात, याकडे पोलीस, प्रशासन आणि निधर्मी राजकीय पक्ष कधी गांभीर्याने पहाणार ?