Rohingya Settled In Pune : रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर !
बांगलादेशी आणि रोहिेंग्या घुसखोरांना खोटी कागदपत्रे देणार्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही राष्ट्रद्रोही गुन्ह्याखाली अटक करणे आवश्यक !
बांगलादेशी आणि रोहिेंग्या घुसखोरांना खोटी कागदपत्रे देणार्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही राष्ट्रद्रोही गुन्ह्याखाली अटक करणे आवश्यक !
केंद्रीय मंत्र्यांना जी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांना, गुप्तचरांना का मिळत नाही ? अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे का ?
अशी कारवाई करणे योग्यच; मात्र या रोहिंग्यांनी जम्मूमध्ये घुसखोरी कशी केली आणि त्यांना ते कुणी राहू दिले, हेही महत्त्वाचे असून तसे कराणार्यांना ही घुसखोरी होऊ देणार्यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदूंची संख्या न्यून होत आहे का ? आणि जिहादचा अर्थ अन् त्याचे प्रकार’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे (इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, म्हणजेच ‘आयसीसी’चे) मुख्य फिर्यादी करीम खान यांनी म्यानमारचे सैनिकी नेते मिन आंग हलाईंग यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आवाहन केले आहे.
‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’चे प्रमुख सुरेश चव्हाणके यांचे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना निवेदन !
‘घुसखोरमुक्त मुंबई’साठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन भारताने घुसखोरांचे षड्यंत्र उद्ध्वस्त करणे हेच कालसुसंगत !
धर्मांध रोहिंग्या घुसखोरांमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. अनेक दंगलींमध्ये त्यांचा सहभाग दिसून आला आहे. अशा रोहिंग्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी एका व्यक्तीने देहली उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली….
मुंबईतून नव्हे, तर संपूर्ण देशातून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया या आकडेवारीवरून तात्काळ युद्धपातळीवर करण्याची आवश्यकता आहे, असेच लक्षात येते !
अशी याचिका करणार्यांवरच कारवाई करण्याची आवश्यकता आहे. घुसखोरांना देशातून हाकलण्याची आवश्यकता असतांना त्यांना साहाय्य करण्यासाठी न्यायालयापर्यंत जाणार्या लोकांनाही देशातून हाकलले पाहिजे !