रोगराईस कारणीभूत असलेल्या ‘कोलिफॉर्म’ जीवाणूंचे गंगानदीतील प्रमाण ३२ पट ! – CAG Report

रोगराईस कारणीभूत असलेल्या ‘कोलिफॉर्म’ जीवाणूंचे गंगानदीतील प्रमाण ३२ पट ! – CAG Report

समस्त मानव जातीला शुद्ध करून पापमुक्त करणार्‍या गंगा नदीलाच अशुद्ध करणारे महापापी होत. अशांचे पाप कधीही धुतले जाणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

वाळकेश्वर (मुंबई) येथे सहस्रावधी भाविकांकडून बाणगंगेची भावपूर्ण महाआरती !

वाळकेश्वर (मुंबई) येथे सहस्रावधी भाविकांकडून बाणगंगेची भावपूर्ण महाआरती !

‘प्रभु श्रीराम यांनी बाणाने उत्पन्न केलेली गंगा’ अशी आध्यात्मिक ख्याती असलेल्या वाळकेश्वर येथील बाणंगगेची त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी, ५ नाव्हेंबरला भावपूर्ण महाआरती करण्यात आली. या सोहळ्याला नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे महंत आचार्य महामंडलेश्वर श्री सुधीरदास महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

गंगामातेच्या रक्षणासाठी नि:स्वार्थपणे कार्य करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता !

गंगामातेच्या रक्षणासाठी नि:स्वार्थपणे कार्य करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता !

गेल्या अनेक वर्षांपासून ७१ वर्षीय अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता गंगानदीच्या रक्षणाचे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना गंगा नदीचे ‘न्यायमित्र’ या पदावर नेमले आहे.

पवित्र गंगा !

पवित्र गंगा !

प्रयागराज येथील महाकुंभाच्या समारोपाच्या १५ दिवसांनंतर संगमाच्या तटावर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षांचे आगमन झाले. फेब्रुवारीच्या अखेरीस परत मायभूमीत जाणारे हे पक्षी १३ मार्चनंतरही परतले नव्हते.

गंगेचे पाणी नव्हे अमृत !

गंगेचे पाणी नव्हे अमृत !

शुद्धता, रोगनाशक क्षमता, पापमुक्ती, सर्वव्यापी प्रभाव यांचे अन्योन्य प्रतीक, म्हणजे गंगाजल होय. उगाच तिला माता किंवा मैया म्हटले जात नाही.

गंगेचे पाणी नव्हे अमृत !

गंगेचे पाणी नव्हे अमृत !

गंगा मूळची दूषित नाही आणि तिच्यात जे जे म्हणून दूषित करणारे येते ते ती पचवते; म्हणून ती महान अन् तिच्यावर दूषित वचने बोलणारे हे ‘लहानसहान’; पण यानिमित्ताने तिची शब्दपूजा बांधता येते, हेही नसे थोडके !

फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये याने गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी केलेले लिखाण

फ्रेंच प्रवासी ताव्हर्निये याने गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेविषयी केलेले लिखाण

‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत यांविषयी ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने सांगणे हे फारच आश्चर्यजनक आहे;

प्रयाग येथील गंगेचे पूजन झाल्यावर तिची भावपूर्ण आरती केल्यास होणारे सूक्ष्मातील परिणाम !

प्रयाग येथील गंगेचे पूजन झाल्यावर तिची भावपूर्ण आरती केल्यास होणारे सूक्ष्मातील परिणाम !

व्यक्ती गंगामातेची आरती भावपूर्ण करत असल्याने गंगामातेच्या तत्त्वाच्या लहरी गंगानदीत प्रवाहित होतात. गंगामातेची आरती भावपूर्ण केल्यास वातावरणात त्रासदायक स्पंदने न रहाता चैतन्य प्रवाहित होते.

Shocking Revelation CPC Board’s Report : गंगाजलाविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अपूर्ण ! – वैज्ञानिक

Shocking Revelation CPC Board’s Report : गंगाजलाविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अपूर्ण ! – वैज्ञानिक

गंगानदीचे पाणी अशुद्ध असल्याचा खोटा अहवाल सादर करण्यामागे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुष्ट हेतू होता का, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !