हलाल प्रमाणपत्राविषयी चौकशी करण्याची मागणी करू !
श्री. शुक्ला यांनी ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे चालू असलेली समांतर अर्थव्यवस्था आणि त्याचा धोका’ या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नेतृत्वाकडे करू असे आश्वासन दिले.
श्री. शुक्ला यांनी ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे चालू असलेली समांतर अर्थव्यवस्था आणि त्याचा धोका’ या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नेतृत्वाकडे करू असे आश्वासन दिले.
धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परविरोधी संकल्पनेचे मूळ भारतीय संस्कृतीमध्ये कुठेही आढळत नाही. आम्ही तर विज्ञानालाही ज्ञानाच्या दृष्टीने धर्माचा एक अंग मानत होतो. भारतात कोणत्याही विद्यापिठाची पदवी घेतलेली नसतांनासुद्धा ज्ञानप्राप्त ऋषीमुनींनी आत्मसाक्षात्काराद्वारे विज्ञानाचे सिद्धांत प्रकट केले आहेत.
गुजरातमध्ये अक्षरधाम मंदिरावर बाँबस्फोट करणार्या ३० आरोपींना फाशीची शिक्षा झाली. त्यांना सोडवण्यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही इस्लामी संस्था कायदेशीर साहाय्य करत आहे. जमियत उलेमा-ए-हिंद जर न्यास (ट्रस्ट) आहे, तर हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळवत असलेला लाभ घटनात्मक कसा ?
धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परविरोधी संकल्पनेचे मूळ भारतीय संस्कृतीमध्ये कुठेही आढळत नाही. आम्ही तर विज्ञानालाही ज्ञानाच्या दृष्टीने धर्माचे एक अंग मानत होतो.
मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देण्यासाठी हिंदूंनी प्रभावी संघटन करून स्वतःचा दबदबा निर्माण करावा ! मंदिरे वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अभ्यास करा ! – रमेश शिंदे
मंदिरांचे संरक्षण आणि व्यवस्थापन यांसाठी सरकार मंदिरांचे अधिग्रहण न करता ‘हिंदु बोर्ड’ स्थापन करून त्यांच्याकडे मंदिरे का सोपवत नाही ? या बोर्डमध्ये हिंदु धर्माशी संबंधित अधिकारी व्यक्तींना स्थान देऊन त्यांना ‘पब्लिक सर्व्हंट’चा दर्जा द्यावा.
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद आयोजित करण्यामागची भूमिका, मंदिर सरकारीकरणाची स्थिती आणि मंदिरांचे संघटन उभे करण्याची आवश्यकता यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली भूमिका या लेखाद्वारे देत आहोत.
मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. मंदिरे भाविकांच्या अंत:करणात श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरांतील पूजाअर्चा नियमित होणे, मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, तसेच मंदिरांच्या व्यवस्थापनेमध्ये गुणात्मक वाढ होणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन सुदृढ होत आहे.
समितीच्या वतीने येथे २९ जानेवारी या दिवशी २ दिवसांचे ‘राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्थिती होती.
भारतात राजेशाही अस्तित्वात होती आणि ती जनहितकारी अन् जनतेचा पितृवत् सांभाळ करणारी होती. त्या वेळची राज्यव्यवस्था इतकी वैभवसंपन्न असायची की, भारतात ‘सोन्याचा धूर निघत असे’, असे म्हटले जायचे.’