धर्माचरण हाच ‘लव्ह जिहाद’वर उपाय ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, पुणे
राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी पद्मावती, अहिल्याबाई होळकर अशा अनेक महिलांचा शौर्यशाली इतिहास आपल्याला लाभला आहे.
राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी पद्मावती, अहिल्याबाई होळकर अशा अनेक महिलांचा शौर्यशाली इतिहास आपल्याला लाभला आहे.
औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर एखाद्या विषारी तलवारीसारखी आहे. ही कबर राज्यातून हटवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील हिंदू करत आहेत. आता अवघ्या देशातील हिंदू विचारत आहेत की, औरंगजेबाची कबर अजूनही इथे का आहे ?
‘आपला परिसर’ आणि ‘तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आयोजित देशभरातील संगीत महोत्सवात मानाचे स्थान प्राप्त केलेला ‘पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ या वर्षी २१ ते २३ मार्च या कालावधीत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात संताजी घोरपडे यांनी आपले कौशल्य दाखवत औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. त्याच्या साडेतीन लाखांच्या छावणीत ४०० ते ५०० मावळ्यांसह शिरून त्यांनी मुख्य तंबूचा कळस हिसकावून मोगल सैन्याला मराठा सैन्याची शक्ती दाखवून दिली.
मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे.
पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार आहेत.
केवळ आर्थिक प्राप्तीसाठी नवीन मंदिरे उभारण्यापेक्षा मोठी परंपरा असलेल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे, हे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन मन्मथधाम संस्थान, कपिलधार येथील सद्गुरु डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य यांनी केले.
आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले.
प्रदेश सरचिटणीस जैन म्हणाले, ‘‘अनुमती नाकारायची होती, तर आम्ही ३-४ दिवसांपूर्वी अनुमती मागितली, तेव्हाच नकार द्यायचा होता. आता अनुमती नाकारणे म्हणजे पोलिसांची ही हुकूमशाही आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, हा शब्द मी देतो. धर्माचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे.