विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे मोठे यश ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन
‘चंद्रयान-३’च्या यशस्वीतेवरून जगभरातून भारताचे अभिनंदन !
‘चंद्रयान-३’च्या यशस्वीतेवरून जगभरातून भारताचे अभिनंदन !
वैश्विक अर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर असतांना ‘ब्रिक्स’ देशांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. अशातच भारत सर्वाधिक गतीने वृद्धींगत होणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे.
आतापर्यंत नौसेना दिवस नवी देहली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘८ ते १० ऑगस्ट २०२३ या कालावधीत संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मणीपूर येथील हिंसाचाराच्या सूत्रावरून विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर प्रदीर्घ चर्चा झाली. मणीपूरवर चर्चा व्हावी; म्हणून..
वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडणे चुकीचे आहे. आम्ही शिक्षणाचे एक व्यासपीठ आहोत. चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जावे, ही आमची बांधिलकी आहे.
पोलिसांनी नाझारियो डिसोझा याला अन्वेषणासाठी बोलावले आहे. सामाजिक माध्यमातून गोव्यातील आर्चबिशप यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा याच्या विरोधात यापूर्वी एकदा गुन्हा नोंदवला गेला आहे.
वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी झालेल्या भारतियांच्या नरसंहाराची भीषणता दर्शवणारे चित्रप्रदर्शन महाराष्ट्राच्या मंत्रालयात लावण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी असभ्य भाषेत घोषणा दिल्याच्या प्रकरणी ‘भारत मुक्ती मोर्चा’च्या अध्यक्षांसह १५० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्या मागे काही नेत्यांवर असलेल्या ‘ईडी’च्या कारवाईची टांगती तलवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपसमवेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती.
मिरवणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर माती आणि हिंदु संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळशीची मिरवणूक काढण्यात आली होती.