हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी !
‘राजस्थानमधील जयपूर येथे काँग्रेसने १२.१२.२०२१ या दिवशी महागाईविरुद्ध एका फेरीचे आयोजन केले होते; पण या फेरीत महागाईविरुद्ध बोलण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ नेहमीप्रमाणे हिंदूंविरुद्धच घसरली.
‘राजस्थानमधील जयपूर येथे काँग्रेसने १२.१२.२०२१ या दिवशी महागाईविरुद्ध एका फेरीचे आयोजन केले होते; पण या फेरीत महागाईविरुद्ध बोलण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ नेहमीप्रमाणे हिंदूंविरुद्धच घसरली.
या भेटीत इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्या ठिकाणच्या साहाय्य कार्याविषयी पंतप्रधानांना माहिती दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या दुःखद घटनेविषयी पंतप्रधानांनी सहवेदना व्यक्त करत सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी ‘हा माहितीपट सार्वजनिक करू शकत नाही. त्यावर बंदी आहे’, याची जाणीव करून देतांना म्हटले की, ‘देशाच्या पंतप्रधानांना अवमानित केले जात आहे, त्याचे काही नाही. सर्व विरोधक मात्र बीबीसीला पाठिंबा द्यायला उभे रहात आहेत !’
‘देहली येथे निर्भया हत्या प्रकरण घडले, त्या वेळी कुणाचे राज्य होते ?, हे आपण पाहिले नव्हते. कुर्ला येथे असेच प्रकरण घडले, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्हा आपण ‘शक्ती’ कायदा केला, असे सांगून या प्रकरणी ‘विरोधकांनी राजकारण करू नये’, असे नीलम गोर्हे यांनी सांगितले.
२ मासांपूर्वीच्या या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर एकाला अटक
सामूहिक बलात्कार झाल्याचाही गुन्हा नोंद !
देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्याची जय्यत सिद्धता करतांना दिसत आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या पारड्यात किती राजकीय पक्षांचे वजन आहे ?
गेल्या वर्षी अमेरिकेने ३०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या होत्या. अद्यापही अमेरिकेकडेे १ सहस्र ४०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती आहेत, त्या परत देण्यात आलेल्या नाहीत.
भाजपविरोधी पक्षांची बैठक १८ जुलै या दिवशी येथे पार पडली. या बैठकीला २६ राजकीय पक्षांचे प्रमुख, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका
कॅनडा आता ‘खलिस्तानी देश’ झाला असून तेथील हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित झाली आहेत. याविषयी आता भारताने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे !