‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात देशात तिसर्‍या दिवशीही हिंसक आंदोलन

देशाच्या संपत्तीची हानी करणारे तरुण सैन्यात जाऊन देशाचे रक्षण करणार, असे कधीतरी म्हणू शकतो का ? अशा हिंसाचार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे !

ऑस्ट्रेलियातील विश्‍वविद्यालयात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट दाखवण्यास मुसलमानांचा विरोध

जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी मुसलमान त्यांच्या हिंसाचारी धर्मबांधवांचा बचाव करण्यासाठी नेहमीच पुढे असतात, हे लक्षात घ्या !

‘अग्नी’मय पथ !

हिंसाचार केलेल्या युवकांवर गुन्हे नोंदवून त्यांना ‘अग्नीवीर’ बनण्यापासून रोखायला हवे. जे युवक स्वार्थासाठी देशाच्या मालमत्तेची हानी करू पहातात, ते ‘अग्नीवीर’ बनून कोणते देशहित साधणार आहेत ? त्यासाठी त्यांची पात्रता आहे का ? ‘अग्नीवीर’ हे देशाचे वीरपुत्र असले पाहिजेत, जे नीच स्वार्थासाठी नाही, तर देशाची एकता आणि अखंडता यांसाठी झगडतील !

चर्चेत सहभागी मुसलमानाने प्रथम अवमानकारक विधाने केल्याने नूपुर शर्मा यांनी प्रत्युत्तर दिले !

आता हिंदूंनी या चर्चेत सहभागी होऊन हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून तसलीम अहमद रहमानी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !

केरळचे मुख्यमंत्री विजयन् यांच्या त्यागपत्राची मागणी करत काँग्रेसकडून विमानात घोषणाबाजी !

केरळमधील सोन्याच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप केल्यापासून विजयन् यांना काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे.

ब्रिटनमध्ये प्रेषित महंमद यांच्या मुलीवरील चित्रपटाला विरोध करणार्‍या इमामाची सल्लागार पदावरून हकालपट्टी

मुसलमान कितीही उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ असले, तरी त्यांच्यासाठी त्यांचा धर्म प्रथम असतो, हेच यातून दिसून येते !

नूपुर शर्मा यांच्या अटकेसाठी देशात अनेक ठिकाणी नमाजानंतर मुसलमानांची देशभरात निदर्शने

नमाजाच्या वेळी मुसलमान संघटित होतात, तसेच आता हिंदूंनी प्रतिदिन संघटित होण्यासाठी ठिकठिकाणी महाआरती करावी आणि त्या वेळी हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, असा प्रयत्न हिंदूंनी युद्धपातळीवर चालू करावा !

पाक सैन्य आणि आतंकवादी संघटना टीटीपी यांच्यात संघर्ष विराम

पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

(म्हणे) ‘मुसलमानाने हिंदूंच्या देवतांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याची एकही घटना मला आठवत नाही !’

ज्ञानवापीच्या प्रकरणी अनेक इस्लामी धार्मिक नेते शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह विधाने करत आहेत, हे शाह यांना कसे ऐकू येत नाही ?