यादगिरी (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाकडून हिंदु युवकाची हत्या !
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! या धर्मांधांना कायद्याचा कसलाही भय न राहिल्याने ते मोकाट आहेत. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! या धर्मांधांना कायद्याचा कसलाही भय न राहिल्याने ते मोकाट आहेत. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
मुलीला वाचवण्यासाठी अधिकार्याची योगी आदित्यनाथ यांना विनंती ! ‘जर माझ्या मुलीच्या सुटकेसाठी तातडीने कारवाई केली नाही, तर तिचा जीव जाऊ शकतो’, असे त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना म्हटले आहे.
अशा वासनांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा त्यांना भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितले होते, ‘देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे.’ याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार ? ज्यांची अधिक मुले आहेत त्यांना वाटणार आणि घुसखोरांना वाटणार.
जिल्ह्यातील देवपूर येथे १८ एप्रिल या दिवशी श्रीरामाची गाणी वाजवली; म्हणून मुसलमानांनी भाविकांवर दगडफेक केली. ५-६ भाविकांना मारहाणही केली. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी एकूण ४ जणांवर गुन्हा नोंद केला.
नेहा हिरेमठ यांची धर्मांधाने केलेली लव्ह जिहादमधील हत्या शेवटची ठरण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी प्रयत्न करणे आवश्यक !
या आक्रमणाचा अर्थ या धर्मांधांचा लव्ह जिहाद आणि हत्या करणार्या तरुणाला पाठिंबा आहे, असाच होतो. त्यामुळे या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
चारचाकी रस्त्यावर नाही, तर बाजूला उभी करण्यास सांगितल्यावरून आक्रमण
पाकिस्तानी पिस्तूल आणि २ चिनी हातबाँब (ग्रेनेड) जप्त