पुराव्याअभावी मुसलमान तरुणाची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे प्रकरण

Triple Talaq : गेल्या ५ वर्षांत १३ लाख ७ सहस्रांहून अधिक मुसलमान महिलांना मिळाला तिहेरी तलाक !

तिहेरी तलाकविरोधी कायद्याला ५ वर्षे पूर्ण होऊनही घटनांमध्ये घट नाही !

भूमी (लँड) जिहादचे मोठे उदाहरण : गुजरातमधील बेट द्वारका !

श्रीकृष्ण, श्रीराम हे हिंदूंसाठी आदर्श आहेत. त्यांनी वास्तव्य केलेले प्रत्येक क्षेत्र, ठिकाण हे हिंदूंसाठी परमपवित्र आणि पूजनीय आहे. हा हिंदूंचा वैभवशाली, गौरवशाली इतिहास आहे. या स्थानांचे जतन, जोपासना आणि संरक्षण होणे, हे हिंदूंच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे २ मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या सुदान देशाच्या मुसलमान विद्यार्थ्याला अटक !

हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा केला पाहिजे !

Kamiya Jani : कामिया जानी गोमांसला भक्षण करते आणि त्याला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत अटकेची केली मागणी !

यू ट्यूब चॅनल चालवणार्‍या कामिया जानी यांनी घेतले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दर्शन

Hijab Karnataka : कर्नाटकात हिजाबवरील बंदी हटवण्याचा आदेश !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली गोमांस खाणे, गोहत्या करणे आदींना प्रोत्साहन देणार्‍या मुख्यमंत्र्यांकडून हिजाबवरील बंदी उठवली जाणे, यात आश्‍चर्य ते काय ? कर्नाटकात काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

संपादकीय : ‘पाक’ आणि ‘भारत’  धर्मांधता एकच !

भारतातील मुसलमानांची प्रगती न होण्याला त्यांची धर्मांधताच कारणीभूत आहे, हे वास्तव जाणणे आवश्यक !

जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आतंकवाद्यांना कारागृहातून न सोडण्याचा कडक कायदा करायला हवा ! – प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली गावात जाऊन राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली. यामध्ये पकडलेल्या साकीब नाचन आणि त्याच्या सहकार्यांना पाकिस्तान…..

कर्नाटकात अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहातील स्नानगृहात कॅमरा बसवणार्‍या सलीमला अटक !

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कंबरेपर्यंत भूमीत गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटणार नाही !

संपादकीय : नवीन सुधारणांच्या दिशेने !

‘भारतीय न्याय संहिते’प्रमाणे प्रत्येक व्यवस्थेचे भारतीयीकरण झाल्यास भारत ‘विश्वगुरु’ बनण्याचा दिवस दूर नाही !