अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारची नवीन योजना !

परदेशातील उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने ‘परदेश शिष्यवृत्ती’ नावाची योजना आणली आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ मुसलमानांना मिळणार आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून भारतातील ‘हमास योजने’चा पर्दाफाश !

भारत आणि बांग्लादेश येथून १२ तरुणांना पाकव्याप्त काश्मिरात १० दिवसांचे आतंकवादी प्रशिक्षण देऊन अफगाणिस्तान, तुर्कीये मार्गे पॅलेस्टाईनला पाठवण्यात आले.

(म्हणे) ‘अयोध्येतील श्रीराममंदिरात जो हिंदु जाईल, तो मुसलमान म्हणून बाहेर येईल !’ – पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद

मियांदाद याने ८ ऑगस्ट २०२० या दिवशी श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात हा व्हिडिओ प्रसारित केला होता.

China Mosques : गेल्या ३ वर्षांत चीनमधील निंग्जिया प्रांतात १ सहस्र ३०० मशिदी करण्यात आल्या बंद !

अनेक मशिदींचे घुमट आणि मिनारे तोडली !
मुसलमान देशांचा सोयीस्कर कानाडोळा !

मुसलमानाने हिंदु असल्याचे खोटेच सांगून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’ चे नवीन प्रकरण उजेडात !
मौलवीकरवी केले बलपूर्वक धर्मांतर आणि लग्न

मुलुंडला मुंब्य्राप्रमाणे मुसलमानबहुल बनवण्याचा डाव ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

पुनर्वसन करण्यात येत असलेल्या मानखुर्द येथील २०३ कुटुंबांची पहिली सूची सोमय्या यांनी दिली असून त्यामध्ये अहमद, शेख, फिरोज ,युसुफ, जावेद , सिद्दीकी आशा धर्मांध नावांचाच समावेश आहे.

पनवेल येथून ३ बांगलादेशी नागरिक कह्यात !

अली हाफीज शेख, रबीवुल मनन शेख आणि मेसन किसलू मुल्ला या ३ बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी ४ दिवसांपूर्वी कह्यात घेतलेे.

(म्हणे) ‘तुम्हाला (पोलिसांना) येथून जावे लागेल कि आम्ही तुम्हाला पळवू ?’ – अकबरुद्दीन ओवैसी

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावले !
पोलिसांकडून गुन्हा नोंद

Ban Halal Products In Goa : उत्तरप्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणा !

गोव्यातही हलालप्रमाणित खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, धान्य, तेल यांपासून ते साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नेलपॉलिश, लिपस्टिक आदी लहान दुकानांपासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र विकली जात आहेत.

‘१ ला’ क्रमांक !

सर्व गुन्‍ह्यांमध्‍ये मुसलमान असतात पहिल्‍या क्रमांकावर ! ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘आपण काय करू शकतो ?’ या मानसिकतेमुळे हिंदू निष्‍क्रीय रहातात. संघटन करण्‍यासाठी हिंदू त्‍यांचा वेळ द्यायला सिद्ध नसेल, तर तो आत्‍मघात ठरणार, हे हिंदूंनी आतातरी लक्षात घेतले पाहिजे.