गगनगडावरील दर्ग्याशेजारी असलेल्या बांधकामास अनुमती देण्यात येऊ नये ! – हिंदू एकता आंदोलनाचे निवेदन

बहुतांश गडांवर अवैध बांधकाम, मांसाहार आणि मद्यपान होत असल्याचे गडप्रेमी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना दिसते. हीच गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असलेला पुरातत्व विभाग, प्रशासन यांना का दिसत नाही ?

पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती नाकारल्यास मनसे पद्धतीने आंदोलन !

अनेक संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेशभक्त हे निवेदनाद्वारे वारंवार आवाहन करूनही प्रशासन श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी काहीच भूमिका घोषित करत नाही, हे अनाकलनीय आहे ! हिंदूंच्या सणांविषयीच प्रशासनाची नेहमी बोटचेपी भूमिका का ?

इचलकरंजी येथे पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होण्यासाठी आयुक्तांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय !

गेली २ वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहापूर खाणीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्या वेळी नागरिक आणि मंडळे यांनी प्रशासनास सहकार्य केले; मात्र मंडळे पंचगंगा नदीतच विसर्जनास आग्रही आहेत.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या !

सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारच्या वतीने आतापर्यंत तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम् आणि उडिया या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

केसरिया हिंदु वाहिनीची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची मागणी

केसरिया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोव्यातील श्री. राजीव झा यांना सलीम शेख या धर्मांधाकडून फेसबूकवर धमक्या दिल्या जात आहेत. याचा संबंध पीएफआय या जिहादी संघटनेशी असून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सातारा येथे २ ट्रक भरून ‘व्हीलचेअर’ भंगारात

येथील मोळाचा ओढा परिसरात असणार्‍या एका भंगाराच्या दुकानात मध्यरात्री सुस्थितीतील २ ट्रक भरून ‘व्हीलचेअर’ (चालता न येणार्‍यांसाठी वापरायची चाकांची आसंदी) आल्याचे अपंग बांधवांना समजले. त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन …

काँग्रेस सरकारच्या निष्क्रीयतेमुळे एका संतांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न !

काँग्रेसचे राज्य म्हणजे अधर्मियांचे राज्य ! ‘काँग्रेसच्या राज्यात साधू, संतांना कोणताही मान नसतो’, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार खाण माफियांच्या पाठीशी रहाणार यात आश्‍चर्य काहीच नाही !

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांना निवेदन

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे, या प्रमुख मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १८ जुलै या दिवशी पन्हाळा गड येथील पुरातत्व विभाग, तहसीलदार, तसेच नगरपरिषद येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात ! – शिवसेनेचे महापालिका प्रशासनास निवेदन

गतवर्षी आलेल्या महापुराच्या काळात रंकाळा परिसर, पंचगंगा नदी परिसर येथून बाहेर गेलेले नागरिक आत जाऊ शकत नव्हते आणि आत आलेले बाहेर येऊ शकत नव्हते. नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाहीत, अन्न पुरवठा, तसेच दैनंदिन गरजू वस्तू यांचाही तुटवडा भासला.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांची हत्या करणार्‍यांना फाशी द्या !

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांची हत्या करणार्‍यांना फाशी द्यावी, तसेच हत्येसाठी साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे तहसीलदार विजय बोरूडे यांच्याकडे केली आहे.