महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींची धर्मनिरपेक्षतेकडून प्रखर हिंदुत्वाकडे झेप !

‘मला वार्ताहर सेवा आणि संपर्क सेवा करण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात वर्षातून ३ वेळा जाण्याची संधी मिळते. गेली अनेक वर्षे ही सेवा श्रीगुरुदेवांच्या कृपेने होत आहे. त्या निमित्ताने राष्ट्र आणि धर्म यांच्या विषयाशी संबंधित विविध लोकप्रतिनिधींशी भेटता आले. या अनुषंगाने आलेले अनुभव येथे देत आहे.

Maharashtra Budget Session 2025 : ‘अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !’

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना निलंबित करावे, यासाठी ४ मार्च या दिवशी विधानसभेत महायुतीचे आमदार आक्रमक झाले.

विरोधी पक्षनेत्याविनाच विधीमंडळाच्या अधिवेशनाला प्रारंभ !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होईपर्यंत विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेत्यासाठी अध्यक्षांकडे नाव देण्यात आलेले नाही.

संपादकीय : विचारसरणींचा कल्लोळ !

जनमानसाला, हे राजकारण पुढे महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार ? याची धास्ती आहे. राजकीय पक्षांनी याचा सारासार विचार करून आपापल्या विचारसरणींशी प्रामाणिक राहून वाटचाल केल्यास त्यांचे, जनतेचे आणि राज्याचेही भले होईल, यात शंकाच नाही अन्यथा अपघात ठरलेलाच आहे !

सत्ताधार्‍यांच्या चहापानाचेही राजकारण !

चहापानाचा कार्यक्रम हा काही विधीमंडळाच्या कामकाजाचा अधिकृत भाग नाही; मात्र ‘सत्ताधार्‍यांनी विरोधकांना चहापानाला बोलावणे आणि विरोधकांनी त्यावर बहिष्कार घालणे’, हा जणू पायंडा पडला आहे.

विधीमंडळाचे कामकाज करतांना ‘जनतेचे प्रतिनिधी आहोत’, अशी जाणीव हवी !

सहस्रावधी प्रश्‍न प्रलंबित असतांना खरे तर शाळेतील गृहपाठाप्रमाणे नियमितचे कामकाज त्‍याच दिवशी पूर्ण करायचा दंडक लागू करणे आवश्‍यक आहे.

तोडगा काढण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि शरद पवार यांची चर्चा !

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन गेल्या वर्षी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचा विधानभवनाच्या परिसरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांची मागणी !

दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्याचे स्मरण भावी पिढीला व्हावे, यासाठी विधानभवनाच्या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी विधान परिषदेतील सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात आली आहे.

३ ऑगस्ट या दिवशी विधीमंडळ सदस्यांसाठी होणार ध्यानयोग शिबिर !

विधीमंडळातील सदस्यांकरिता ३ ऑगस्ट या दिवशी सकाळी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘समर्पण ध्यानयोग’ या एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आणीबाणी लावत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

फडणवीस म्हणाले , महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला देशाची कोरोनाची राजधानी करून टाकली आहे.