संपादकीय : नामविस्ताराचे भय कशाला ?

‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतराला पुरो(अधो)गाम्यांचा विरोध हा केवळ हिंदुद्वेषापोटीच !

‘शिवाजी विद्यापीठ’ नाव कायम असावे यासाठी आयोजित बैठकीत ठोकून काढण्याची भाषा !

एकीकडे लोकशाही आणि राज्यघटना यांच्या गप्पा करायच्या अन् दुसरीकडे ‘कायदा हातात’ घेण्याची भाषा हा दुतोंडीपणा आता जागृत नागरिकांच्या लक्षात आला आहे !

शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराला विरोध करणार्‍या आयोजकांना समज द्या !

‘ठोकून काढू’, अशी भाषा उच्चारणार्‍यांवर वेळीच कारवाई केल्यास असे बोलण्याचे पुन्हा कुणाचे धाडस होणार नाही !

ठोकून काढण्याची भाषा करणार्‍यांना वेळप्रसंगी त्याच भाषेत उत्तर देण्याची आमची क्षमता !

जर कुणी ठोकून काढण्याची भाषा करत असेल, तर वेळप्रसंगी त्याच भाषेत उत्तर देण्याची आमची क्षमता आहे, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही पत्रकार परिषद १५ मार्चला पार पडली.

समर्पित भावनेने काम करा आणि अन्यायाचा एकजुटीने प्रतिकार करा ! – प्रा. डॉ. रूपा शहा

कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, कर्मचारी वर्ग, अधिकारी श्रीमती गीतांजली सूर्यवंशी, सुरक्षा, दक्षता अधिकारी भानुदास मदने, तसेच कार्यालयातील सर्व महिलांची उपस्थिती होती.

संपादकीय : श्री महालक्ष्मी देवस्थानचा विकास कधी ? 

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसराचा विकास न होण्यास प्रामुख्याने प्रशासकीय आणि शासकीय पातळीवरील उदासीनताच कारणीभूत !

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा महिला दिनानिमित्त सन्मान !

या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले, ‘‘महिलांनी त्यांचे क्षेत्र कोणते आहे, ते न पहाता मी त्यामध्ये यशस्वी होणारच’, असा ठाम निश्चय करावा.

क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रामध्ये फेकून द्या ! – हिंदु एकता आंदोलनाची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

पंत वालावलकर रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अस्थिरोगतज्ञ डॉ. आर्यन गुणे सेवा देणार !

या प्रसंगी डॉ. आर्यन गुणे म्हणाले, ‘‘आपण पारंपरिक शिक्षणासमवेत ‘ट्रामा केअर’ विभागातील आधुनिक पद्धतीच्या आणि रुग्णास अल्प शारीरिक त्रास  होणार्‍या उपचारपद्धती या रुग्णालयात वापरून रुग्णांना चांगल्या सुविधा देऊ.’’

कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेला ७५ वर्षे झाल्याचा शासन-प्रशासकीय पातळीवर विसर हे दुर्दैवी ! – उमाकांत राणिंगा

कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेला ७५ वर्षे झाल्याच्या गोष्टीचा शासन-प्रशासकीय पातळीवर विसर पडावा, हे दुदैव आहे; मात्र इतिहास संकलन समितीच्या वतीने आम्ही तो साजरा करत आहोत, असे मत ‘भारतीय इतिहास संकलन समिती’चे उपाध्यक्ष श्री. उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले.