धार्मिक स्थळांनी ‘सीसीटीव्ही’ बसवावेत आणि सुरक्षा रक्षक नेमावेत ! – पोलीस प्रशासनाची धार्मिक स्थळांना नोटीस

मिरज शहरात एका मंदिरात तोडफोडीची घटना झाली होती, त्या पार्श्वभूमीवर नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यात प्रार्थनास्थळांच्या संदर्भात काही अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त उत्तरदायी असतील, असे नमूद करण्यात आले आहे.

धुपाच्या नावाने मंदिरावर हक्क सांगण्याचा धोका हिंदू पत्करणार नाहीत ! – आचार्य तुषार भोसले, भाजप

भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले. २२ मे या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हिंदूंना ‘भाईचारा’ शिकवणारे जामा मशिदीत हनुमान चालिसा पठणाला अनुमती देतील का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

सुनील घनवट म्हणाले, ‘‘त्र्यंबकेश्‍वर मंदिरात धूप दाखवायला निघालेले उत्तरप्रदेशमध्ये ज्ञानव्यापी मंदिरात मात्र हिंदूंच्या प्रवेशाला विरोध करतात.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील डासना मंदिरात घुसलेला मुसलमान तरुण पोलिसांच्या कह्यात !

गाझियाबाद येथील डासना मंदिरात २ अल्पवयीन मुलींसह संशयास्पदरित्या घुसलेला मोहसीन याला पकडण्यात आले आहे. या मुलींपैकी एक हिंदु आणि दुसरी मुसलमान आहे.

मशिदीत हनुमान चालिसा म्हणण्याची अनुमती द्या, अन्यथा तुमचे नाटक बंद करा ! – महंत अनिकेतशास्त्री

महंत अनिकेतशास्त्री यांनी ‘मशिदीत हनुमान चालिसा म्हणण्याची अनुमती द्या !’ अशी मागणी करत चेतावणी दिली की, भाईचार्‍याच्या नात्याने आम्हालाही मशिदीत हनुमान चालिसा म्हणण्याची अनमुती द्या, अन्यथा तुमचे नाटक बंद करावे.

भगवान जगन्‍नाथ मंदिरातील मौल्‍यवान वस्‍तूंचा अपहार !

हिंदू निद्रिस्‍त असल्‍याने त्‍यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्‍या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्‍थिती हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे किती आवश्‍यक आहे, हे दर्शवते.

निद्रिस्त हिंदु समाजामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात चादर चढवण्याचे धाडस ! – नितेश राणे, आमदार भाजप

एखाद्या हिंदूने हाजीअली, माहीम दर्गा, अजमेर शरीफ या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा घालण्याचा प्रयत्न केला असता, तर आज महाराष्ट्रासह भारत देश या लोकांनी पेटवला असता.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात मुसलमानांकडून शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा प्रयत्न !

हिंदू सहिष्णु असल्याने ते वैध मार्गाने विरोध करतील; मात्र शासनकर्ते कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? हा प्रश्न उरतोच !

सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरातील तीर्थक्षेत्र आत्मेश्वर जलकुंडाची पाण्याची पातळी घटली ! 

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर ‘आत्मेश्वर तळी’ हे पर्यटन तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे असूनही प्रशासनाने या समस्येची नोंद घेण्याचे सौजन्य दाखवले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल !