बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे माजी नेते रियाजुल हक यांनी त्यांच्या पत्नीला दिली ‘एके-४७’ रायफल भेट !

अशा घटनेनंतर बंगालमधील हिंदूंनी भविष्यात त्यांच्या पुढे कोणती स्थिती येणार आहे ?, हे लक्षात घेऊन जागृत झाले पाहिजे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रक्षाबंधन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना राखी बांधण्यात आली.

(म्हणे) ‘देवाचा फोन आल्यावर निवडणुकीत किती जागा मिळतील ? हे सांगू !’ – फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

देवाशी बोलण्यासाठी भक्त व्हावे लागते. देवाविषयी विनोदबुद्धीने बोलणारे अब्दुल्ला स्वत:च्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक टीका करू नका ! – सर्वोच्च न्यायालय

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक किंवा चुकीची टीका करू नका. आवश्यक असेल, तेव्हाच टीका करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींना दिला आहे.

सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बांधली राखी !

सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.

ठाणे जिल्‍ह्यात ‘लंपी’ चर्मरोगाचा संसर्ग नाही ! – पशूसंवर्धन विभाग, ठाणे

ठाणे जिल्‍ह्यात सध्‍या ‘लंपी’ या चर्मरोगाचा संसर्ग झालेला नाही, असे ठाणे पशूसंवर्धन विभागाने स्‍पष्‍ट केले आहे. ‘लंपी’ चर्मरोग नियंत्रणासाठी जिल्‍ह्यात पशूसंवर्धन विभागासह अन्‍य यंत्रणा सिद्ध करण्‍यात आली आहे.

वाशी आणि तुर्भे येथे मोठ्या प्रमाणात लावलेले विज्ञापनांचे फलक अनधिकृत !

अशी मागणी का करावी लागते ? आयुक्‍त स्‍वतः कारवाई का करत नाहीत ?

उज्ज्वला योजनेतील घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात

सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र गदारोळामुळे अनिश्‍चित काळासाठी स्थगित

मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र २९ ऑगस्ट या दिवशी बोलावण्यात आले होते; मात्र कामकाज चालू होताच गदारोळ झाल्याने ते अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आले.

सेतू कार्यालयातील अपहार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करणार ! – शंभूराज देसाई

सेतू कार्यालयातील अपहारप्रकरणी तहसीलदारांकडे अनेक तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. याची सखोल चौकशी करून तहसीलदारांनी जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्‍याकडे अहवाल दिला आहे; मात्र जिल्‍हाधिकारी सुटीवर असल्‍यामुळे १५ दिवस होऊनही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.