प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधातील तक्रारीसाठी दिलेली संपर्क यंत्रणा कुचकामी !    

प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील संपर्क क्रमांकाविषयी इतकी उदासीनता आहे, तर ‘नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकार्‍यांकडून तत्परतेने कार्यवाही होत असेल का ?

पुणे येथे देवतांशी संबंधित जुन्या वस्तू संकलनाचा उपक्रम !

घरातील देवाच्या मूर्ती, भग्नमूर्ती, पोथ्या, धार्मिक ग्रंथ, टाक, देव्हारे, प्रतिमा अशा स्वरूपाच्या देवतांच्या संबंधित जुन्या वस्तू गोळा करण्याचा उपक्रम ‘संपूर्णम् संस्थे’च्या सहकार्याने राबवला.

समता पक्षाची मशाल चिन्हासाठीची याचिका फेटाळली !

ठाकरे गटाकडून मशाल हे चिन्ह काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती , मात्र ही याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

ब्रिटनच्या संसदेच्या परिसरात मेणबत्त्या पेटवून आणि प्रार्थना म्हणून साजरी झाली दिवाळी !

वेस्टमिंस्टर पॅलेसजवळील सभापतींच्या शासकीय कक्षामध्ये आयोजित दिवाळी कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते आणि इस्कॉनचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

(म्हणे) ‘मुसलमान श्री लक्ष्मीदेवीची पूजा करत नाहीत; म्हणून ते धनवान नाहीत का ?’

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारची विधाने करून हिंदूंचा बुद्धीभेद करतात, तसेच त्यांच्यामुळे अन्य धर्मियांना हिंदु धर्मावर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळते !

राजस्थानच्या काँग्रेसी मंत्र्याने राहुल गांधी यांच्या पदयात्रेवरून प्रभु श्रीरामाशी केली तुलना !

प्रभु श्रीराम आणि राहुल गांधी यांच्या नावात आरंभी ‘रा’ हे अक्षर येते हा योगायोग म्हणता येईल आम्ही रामजी आणि राहुल गांधी यांच्याशी तुलना करत नाही. राहुल गांधी मनुष्य आहेत, प्रभु राम हे देव आहेत.

(म्हणे) ‘पाकिस्तान परमाणू शस्त्रास्त्रे सुरक्षित ठेवील, असा विश्‍वास !’

अमेरिकेने एफ्-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी पाकला ३ सहस्र ५८१ कोटी रुपये देण्याचे घोषित केले होते. गेल्या ४ वर्षांत इस्लामाबादला दिलेले हे सर्वांत मोठे सुरक्षा साहाय्य होते.

रामायणावरून केलेले आक्षेपार्ह विधान काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन् यांनी मागे घेतले !

वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनीच मतपेटीद्वारे धडा शिकवावा !

हिंदु ग्राहकांना ‘हलाल’ अन्नपदार्थांची सक्ती नको, तर  ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत !

देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून ८५ टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ? हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे.

‘नार्काेटिक’ युद्ध !

अमली पदार्थ व्यवहारातील कायदेही शिथिल आहेत. त्यामुळे या व्यवहारातील गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो आणि ते पुन्हा तोच व्यवहार करतात. थोडक्यात ही सामाजिक समस्या नसून राष्ट्रीय समस्या असल्याने त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरच कठोर धोरण अवलंबणे आवश्यक बनले आहे !