धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.

(अज्ञानी) पुरुष !

‘आताच्या पिढीची आवड वेगळी आहे’, असे गृहित धरून तिच्यासमोर वेगळ्या अंगाने रामायण मांडण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, तर ‘तो अज्ञानीच आहे’, असे म्हणावे लागेल. अशा अज्ञानींना योग्य ज्ञान करवून देण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी घेतलेला पुढाकार योग्य म्हणावा लागेल ! आधुनिकतेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचे अयोग्य चित्रण अस्वीकारार्ह !

पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!

भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !

साळेल (मालवण, सिंधुदुर्ग) येथील दुर्लक्षित शिवकालीन विहिरीची ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांच्याकडून स्वच्छता

‘विहिरीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी साळेलवासीय आणि शिवप्रेमी यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. येणार्‍या काळात पर्यटनाच्या माध्यमातून शिवकालीन विहिरीला प्रकाशझोतात आणण्यासाठी ‘पर्यटन व्यावसायिक महासंघ’ पुढाकार घेईल’ !

खरोखरच भारत ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या साखळीतून मुक्त झाला आहे का ?

ब्रिटनच्या राणीच्या निधनाला भारतातील प्रसारमाध्यमे, राजकारणी, चित्रपट कलाकार यांनी दिलेले अनावश्यक महत्त्व, यातून आजही आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत मानसिकदृष्ट्या अडकलो आहोत, हे लक्षात येते. याचाच वेध घेणारा हा लेख !

मनसे ‘रझाकार’ आणि ‘सजाकार’ या दोघांचा बंदोबस्त करेल !  

‘मराठवाडा मुक्तीसंग्रामा’चा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा महाराष्ट्राने अन् मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये.

स्वामी विवेकानंद आणि जागतिक ‘विश्वबंधुत्व दिन’ !

स्वामी विवेकानंद यांनी जो संदेश दिला होता, तो आजही लागू आहे. आज भारताला विश्वगुरु होण्याची चांगली संधी आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना चांगली आहे. भारत ही जगातील सर्वांत प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे. या गोष्टींचा लाभ घेऊन आपण जगाला आपल्या शक्तीचा परिचय करून दिला पाहिजे.

हिंदूंच्या न्याय्य अधिकारांची जाणीव म्हणजे ज्ञानवापीचा निकाल !

‘ज्ञानवापी संकुलातील शृंगारगौरीदेवीची पूजा आणि उपासना यांच्या हक्काचा दावा सुनावणी योग्य असून या प्रकरणात ‘प्रार्थनास्थळे विशेष कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ लागू होत नाही’, असा निर्वाळा देत वाराणसी जिल्हा न्यायालयाने ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद प्रबंधन समिती’चा दावा फेटाळला.

श्राद्धाचा प्राचीन ग्रंथांमधील संदर्भ

देव कोणालाही पीडा देत नसून पूर्वजांना गती मिळण्यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितले आहे. हिंदु धर्मात अतीसखोल असा अभ्यास झाल्याने हे सर्व शास्त्रविधी पूर्वापार केले जात आहेत आणि ते शास्त्रशुद्धरित्या केल्याने पूर्वजांचा त्रास अल्प झालेली शेकडो उदाहरणे आहेत.

रामायण-महाभारत शोधणारे प्रा. लाल !

सध्याच्या पुरातत्वज्ञांनी प्रा. लाल यांचा संदेश कृतीत आणल्यास जी दु:स्थिती पुरातत्व विभाग आणि प्राचीन स्थळे यांची झाली आहे, ती पुन्हा कधी न होता, भारताचा प्राचीन गौरवशाली वारसा, प्रगल्भ हिंदु संस्कृती यांचे दर्शन जगाला होऊ शकेल !