पुतळा परत बसवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन !
गावात काही शिवभक्तांनी २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा बसवला होता, तसेच परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते.
गावात काही शिवभक्तांनी २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा बसवला होता, तसेच परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते.
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
जर आज हिंदूंना आत्मभान नसेल, तर त्यांच्यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्या माध्यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, यासाठीच हे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ !
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा षड्यंत्रांच्या विरोधात हिंदू संघटित होत नाहीत, हेच त्यामागील प्रमुख कारण होय, हे आतातरी हिंदू लक्षात घेतील का ?
गोव्यातही हलालप्रमाणित खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, धान्य, तेल यांपासून ते साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नेलपॉलिश, लिपस्टिक आदी लहान दुकानांपासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र विकली जात आहेत.
जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गौह या गावातील श्री कानिफनाथ देवस्थान हे या गावाचे ग्रामदैवत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सर्व नाथभक्त आणि पंचक्रोशीतील भाविक प्रत्येक गुरुवारी अन् अमावास्येला या ठिकाणी पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रम करतात.
नूंहमध्ये प्रतिदिन रात्री मोठ्या प्रमाणात गायींची हत्या करून त्यांचे मांस विकले जाते, असा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे.
‘गीतापठण धार्मिक सौहार्द बिघडवते’, असे म्हणणारी तृणमूल काँग्रेस जिहादी संघटना आहे का ? असाच प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या बंगालमधील हिंदूंना हे मान्य आहे का ?
क्रूरकर्मा धर्मांध टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर, सांगली शहर, तसेच ईश्वरपूर येथे देण्यात आले.
राक्षसी ‘हमास’ला आतंकवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’, तसेच तिला पोसणार्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणारे अन् आंदोलने करणारे यांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’च्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली.