ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवणे आवश्यक  ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

अहं शेतात उगवणार्‍या तणासारखा आहे, ज्याला संपूर्णत: नष्ट केल्याविना ईश्‍वरीकृपेचे पीक उगवत नाही. त्यामुळे सतत त्याची छाटणी करत रहावी लागते.

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर), अंबड (जिल्हा जालना), धारावी आणि मुंबई येथे निवेदन देण्यात आले.

३१ डिसेंबर साजरा करून १ दिवसाचे मानसिक धर्मांतर करू नका ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

३१ डिसेंबर साजरा करणे ही हिंदू संस्कृती नाही. मद्याच्या नशेत धुंद होऊन नाचणे, ‘रेव्ह पार्ट्या’ करणे, अशा कृती या दिवशी सर्रास केल्या जातात. या रात्री मद्यधुंद झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात, तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढते.

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात धारावी, मुंबई पोलीस ठाण्यात निवेदन

२६ डिसेंबर या दिवशी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांना निवेदन देण्यात आले.

३१ डिसेंबर साजरा न करण्याच्या निमगाव ग्रामस्थांच्या या निर्धाराचे ग्रामपंचायतीकडून कौतुक !

हिंदूंनी पाश्चात्य संस्कृतीला हद्दपार करून हिंदु धर्मानुसार आचरण करावे = हिंदु जनजागृती समिती

३१ डिसेंबरला गडकोट, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान, ‘पार्ट्या’ करणे यांना प्रतिबंध करा !

धर्मप्रेमींचे पन्हाळा नायब तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन

 हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ऑनलाईन तीन दिवसीय प्रथमोपचार शिबीर पार पडले !

शिबिरात गंभीर स्थितीतील रुग्णाच्या जीवितरक्षणासाठी करावयाच्या कृती, भाजणे आणि पोळणे, विजेचा धक्का लागणे, वीज कोसळणे आदी प्रसंगात नेमकी कोणती काळजी घ्यावी ?अशा प्रात्यक्षिक विषयांवर तज्ञांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडवा हाच खरा हिंदूंचा नववर्षारंभ ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर 

हिंदु कालगणनेकडे दुर्लक्ष करून आपण आपले नवीन वर्ष ३१ डिसेंबरला साजरे करतो. असे करणे म्हणजे अजुनही आपण इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीत जगत आहोत.

भगवद्गीतेतील मार्गदर्शन आजही उपयुक्त ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

तणावपूर्ण जीवनशैलीमधून बाहेर येण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेले मार्गदर्शन आजही तेवढेच उपयुक्त आहे. सध्याची समाजव्यवस्था  व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करणारी आहे.

हिदूंसाठी शिवप्रतापदिन म्हणजे दसरा-दिवाळी यांसारखाच सण ! – मोहन शेटे, संस्थापक अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ

संपूर्ण विश्‍वात गाजलेल्या युद्धांपैकी एक अफझलखान वध, हे महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य आणि शौर्याचा आदर्श आहे. आज अफझलखान वधाचे आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे छायाचित्र लावण्यास विरोध केला जातो.