बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची ८ घरे जाळली; दुकानांचीही तोडफोड

बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब चंडीब गावात धर्मांधांनी रात्रीच्या अंधारात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या आक्रमणात हिंदूंची ८ घरे जाळण्यात आली. तेथील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात आली.

कागदपत्रांच्या पूर्तर्तेअभावी ३३४ निर्वासित हिंदू पाकमध्ये परतले !

पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

‘स्व’च्या स्वातंत्र्याचा संघर्ष अद्यापही चालूच ! – डॉ. सुधांशू त्रिवेदी, खासदार, भाजप

‘‘भारत म्हणून आम्हाला जगावर वर्चस्व करायचे नाही, तर आम्हाला जगाला प्रेरित करायचे आहे. त्यामुळे भारत जगात महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न नाही, तर जगात ‘विश्वगुरु’ व्हायचे असून त्या दिशेने वाटचाल करत आहोत.’’

कोल्हापूर येथील लक्ष्मी मंदिरातील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे दागिने चोरीला !

हालेवाडी वस्तीतील लक्ष्मी मंदिराच्या द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्यांक होऊ दिले !

‘काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही.

पाकमधून देहलीत आलेल्या हिंदू शरणार्थींकडे सरकार आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष ! – हिंदूंनी व्यक्त केली खंत

भारतातील हिंदूंना साहाय्य न करणार्‍या सरकारी यंत्रणा पाकमधील शरणार्थी हिंदूंना कधीतरी साहाय्य करतील का ?

ज्ञानवापी खटल्याचे पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांना कन्हैयालाल यांच्याप्रमाणे शिरच्छेद करण्याची धमकी

ज्ञानवापी आणि तेथील शृंगार गौरी प्रकरणातील पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानमधील संपर्क क्रमांकावरून आलेल्या दूरभाषद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.

अलवर (राजस्थान) येथे धर्मांध मुसलमानांनी केली चिरंजीलालची  ‘समूह हत्या’ !

नूह (हरियाणा) येथील ‘पहलू खान’ अथवा दादरी (उत्तरप्रदेश) येथील ‘अकलाख’ यांची हिंदूंनी कथित रूपाने हत्या केल्याचा आरोप करत आकाश-पाताळ एक करणारी धर्मनिरपेक्षतावाद्यांची टोळी आता गप्प का ?

राष्ट्रध्वज वितरित केल्यावरून गरीब हिंदु कुटुंबाला ‘सर तन से जुदा’ची धमकी !

स्वातंत्र्यदिनाचा द्वेष करणारे कोण आहेत आणि ते अशी धमकी का देत आहेत ?, हे सर्वांना ठाऊक आहे ! अशांच्या मुसक्या आवळणे आवश्यक !

पाकमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह

पाक आणि बांगलादेश या इस्लामी देशांतील हिंदूंविषयी भारत सरकार मौन बाळगते, तर भारतातील मुसलमानांच्या विरोधात काहीही होत नसतांना इस्लामी देश भारताला जाब विचारतात !