अलवर (राजस्थान) येथे धर्मांध मुसलमानांनी केली चिरंजीलालची  ‘समूह हत्या’ !

नूह (हरियाणा) येथील ‘पहलू खान’ अथवा दादरी (उत्तरप्रदेश) येथील ‘अकलाख’ यांची हिंदूंनी कथित रूपाने हत्या केल्याचा आरोप करत आकाश-पाताळ एक करणारी धर्मनिरपेक्षतावाद्यांची टोळी आता गप्प का ?

राष्ट्रध्वज वितरित केल्यावरून गरीब हिंदु कुटुंबाला ‘सर तन से जुदा’ची धमकी !

स्वातंत्र्यदिनाचा द्वेष करणारे कोण आहेत आणि ते अशी धमकी का देत आहेत ?, हे सर्वांना ठाऊक आहे ! अशांच्या मुसक्या आवळणे आवश्यक !

पाकमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि विवाह

पाक आणि बांगलादेश या इस्लामी देशांतील हिंदूंविषयी भारत सरकार मौन बाळगते, तर भारतातील मुसलमानांच्या विरोधात काहीही होत नसतांना इस्लामी देश भारताला जाब विचारतात !

बिहारमध्ये राम जानकी मंदिराच्या पुजार्‍याचा शिरच्छेद !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात संत-महंत, पुजारी यांच्या हत्या होणे, हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला धमकावणार्‍या दानिश मन्सुरी याला अटक

शहरातील दानिश मन्सुरी या १९ वर्षांच्या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून १३ वर्षांच्या हिंदु मुलीला ४ मासांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढलेे. त्यानंतर त्याने तिची अश्‍लील छायाचित्रे काढून तिला धमकावण्यास (‘ब्लॅकमेल’ करण्यास) चालू केले.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती शाळेत मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला शिक्षकांनी केली शिक्षा !

ॲलर्जीच्या नावाखाली हिंदूंच्या परंपरांचा विरोध करण्याची ही ख्रिस्ती मिशनरींच्या शाळांची पद्धत आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

काश्मीर खोर्‍यातील काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे स्थानांतरासाठी अद्यापही आंदोलन चालूच !

स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे आंदोलन करूनही सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळणे लज्जास्पद !

सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचा स्थानिक नेता अकबर खान याच्याकडून हिंदु शिक्षकाला शाळेत घुसून मारहाण !

सत्ताधारी पक्षाचे गुंडगिरी करणारे नेते ! एका शिक्षकाला शाळेत घुसून आणि तेही विद्यार्थ्यांसमोर मारहाण करण्याचे धाडस होतेच कसे ? याविषयी आता निधर्मीवादी संघटना आणि पक्ष तोंड उघडतील का ?

बांगलादेशात हिंदूंच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत घट !

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशांत हिंदूंची जी स्थिती झाली आहे, ती भविष्यात भारतात झाल्यास आश्‍चर्य वाटू नये. काश्मीरमध्ये आणि बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये हिंदूंनी हे अनुभवले आहे !

आगरा येथे संपूर्ण कुटुंबाला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून मुलगी तिच्या मुसलमान प्रियकरासह फरार

सरकारने या घटनेची चौकशी करून सत्य जनतेपर्यंत आणावे आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !