आसाममध्ये अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला बांगलादेशात नेणार्‍या धर्मांधांना अटक

अशा वासनांधांना इस्लामी देशांप्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

कोईम्बतूर (तमिळनाडू) येथे मुसलमानबहुल भागात मुसलमान संघटनेच्या अनुमतीने गणेशोत्सव साजरा करा !

‘कोईम्बतूर भारतात आहे कि पाकिस्तानात ?’, असा प्रश्‍न कुणाच्याही मनात उपस्थित होऊ शकतो !

मुसलमान बंधूंकडून पिझ्झा घरपोच करणार्‍या हिंदु तरुणावर गोळीबार

पिझ्झा घरपोच करणार्‍या सचिन कश्यप तरुणावर मुसलमान भावांनी गोळ्या झाडल्या. या मुसलमान भावांनी पिझ्झाचे पैसे देतांना २०० रुपयांची फाटलेली नोट दिली. सचिन याने ती स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु शिंप्याला कन्हैयालाल यांच्याप्रमाणेच ठार मारण्याची धमकी

येथील नरेंद्रकुमार सैनी नावाच्या शिंप्याला त्याच्या दुकानामध्ये एक पत्र पाठवण्यात आले आहे. यात, ‘तू मोठा देशभक्त बनतो आहेस. नूपुर शर्मा तर एक कारण आहे, कन्हैयालाल प्रमाणेच तू आमचे लक्ष्य असणार आहेस.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची ८ घरे जाळली; दुकानांचीही तोडफोड

बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब चंडीब गावात धर्मांधांनी रात्रीच्या अंधारात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या आक्रमणात हिंदूंची ८ घरे जाळण्यात आली. तेथील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात आली.

कागदपत्रांच्या पूर्तर्तेअभावी ३३४ निर्वासित हिंदू पाकमध्ये परतले !

पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

‘स्व’च्या स्वातंत्र्याचा संघर्ष अद्यापही चालूच ! – डॉ. सुधांशू त्रिवेदी, खासदार, भाजप

‘‘भारत म्हणून आम्हाला जगावर वर्चस्व करायचे नाही, तर आम्हाला जगाला प्रेरित करायचे आहे. त्यामुळे भारत जगात महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न नाही, तर जगात ‘विश्वगुरु’ व्हायचे असून त्या दिशेने वाटचाल करत आहोत.’’

कोल्हापूर येथील लक्ष्मी मंदिरातील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे दागिने चोरीला !

हालेवाडी वस्तीतील लक्ष्मी मंदिराच्या द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील ५ लाख ७२ सहस्र रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी केली.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हिंदूंना ९ राज्यांत अल्पसंख्यांक होऊ दिले !

‘काश्मीर, लडाख, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर आणि लक्षद्वीप या राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याचा लाभ मिळत नाही.

पाकमधून देहलीत आलेल्या हिंदू शरणार्थींकडे सरकार आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष ! – हिंदूंनी व्यक्त केली खंत

भारतातील हिंदूंना साहाय्य न करणार्‍या सरकारी यंत्रणा पाकमधील शरणार्थी हिंदूंना कधीतरी साहाय्य करतील का ?