मुलीच्या मनात लहानपणापासूनच साधनेचे बीज रोवणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुलीला साधनेची गोडी लागावी म्हणून केलेले संस्कार आणि दिलेले दृष्टिकोन इथे देत आहोत.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या विघातक विचारांना नाकारणे हे राष्ट्रीय कर्तव्य !

वेदांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करून या संकल्पनेचा स्वीकार केल्यास आपली कुटुंबसंस्था उद्ध्वस्त होईल. त्याचा परिणाम राष्ट्र उद्ध्वस्त होण्यात होईल. म्हणून विवाह किंवा कुटुंब संस्था आपण सुरक्षित राखली पाहिजे आणि हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

जन्मपत्रिका बनवून घेण्याचे महत्त्व समजून घ्या !

‘बाळाचा जन्म झाल्यावर ज्योतिषाकडून बाळाची जन्मपत्रिका बनवून घेतली जाते. अनेकांना पत्रिकेत काय माहिती असते, याविषयी उत्सुकता असते. या लेखाद्वारे ‘जन्मपत्रिका म्हणजे काय ? आणि पत्रिकेत कोणती माहिती अंतर्भूत असते ?’, याविषयी समजून घेऊया. 

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गोवा येथील कु. श्रीनिवास अजित पाटील (वय ८ वर्षे) !

कु. श्रीनिवास अजित पाटील (वय ८ वर्षे) याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्याला आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

सावधान ! किशोरवयीन मुलांनी नेमका कुणाचा आदर्श घ्यायचा ?

एकीकडे ऐन तारुण्यात ‘इन्कलाब’ लिहिणारे भगतसिंग, तर दुसरीकडे १८ वर्षांची सुंदर पत्नी आणि ६ मासांचे गोंडस बाळ यांना सोडून देश-धर्म यांसाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर ! आख्खी पिढीच अजब; पण आता काय ?

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. मनुष्यजन्माचा उद्देश लक्षात आल्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. गार्गी पद्माकर पवार (वय ६ वर्षे) !

गार्गीचा जन्म झाल्यापासून आमच्या घरात नेहमीच दैवी कण आढळतात. गार्गी रुग्णाईत असतांना किंवा तिला त्रास होत असतांना तिचे शरीर आणि कपडे यांवर, तसेच ती झोपते, तिथे पुष्कळ दैवी कण आढळतात.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे २ मुसलमान तरुणींनी हिंदु धर्म स्वीकारून केला हिंदु तरुणांशी विवाह !

२ मुसलमान तरुणींनी हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणांशी विवाह केला. त्यांनी ‘हिंदु धर्मावर श्रद्धा असल्याने स्वच्छेने धर्मांतर केले’, असे म्हटले आहे.

पालकांनो, मुलांच्या प्रगतीचा निखळ आनंद अनुभवण्याकरता स्वत: ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करून मुलांवरही साधनेचे आणि धर्माचरणाचे संस्कार करणे महत्त्वाचे !

‘मुलावर देवाधर्माचे, साधनेचे चांगले संस्कार व्हावेत, त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असावे’, या गोष्टी पालकांसाठी दुय्यम ठरतांना दिसतात.

पालकांनो, मुलीचा आत्मसन्मान जपा !

खरे पालकत्व म्हणजे काय ? आपल्या मुलींना कणखर, स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाचे बनवणे, माणसांची पारख करायला शिकवणे आणि तरीही काही समस्या आलीच, तर तिच्या पाठीशी खंबीर उभे राहणे, हे खरे पालकत्व !