पश्‍चिम आफ्रिकेत हिंदु धर्माची ज्योत जागवणारे पहिले धर्मप्रचारक स्वामी घनानंद !

पश्‍चिम आफ्रिकेतील घाना देश, ज्याचा अर्थ ‘एक लढाऊ राजा’, असा होतो. तेथील नागरिक केवळ हिंदु धर्मच मानत नाहीत, तर भारतियांसारखे ते देवीदेवतांची विधीवत् पूजाअर्चाही करतात !

आज कार्तिक पौर्णिमेला स्त्रियांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नाही !

कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग येतो. या दिवशी स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते. परंतू या वर्षी ७ नोव्हेंबरला स्त्रियांना कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नाही; का ?,ते पहा.

कुंकवाच्या आडून !

जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणाचीच आवश्यकता भासणार नाही.

#Exclusive : कुंकू लावण्याचे महत्त्व आणि ते का लावावे ?

पू. भिडेगुरुजी यांनी एका महिला पत्रकाराला ‘प्रत्येक स्त्री हे भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’, असे म्हटले. यावर पुरो(अधो)गामी मंडळींकडून टीका करण्यात येत आहे. पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी न पडता सश्रद्ध हिंदूंना कुंकू लावण्यामागाील धर्मशास्त्र समजावे, यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार होणे शक्य ! – सागर जावडेकर, संपादक, दैनिक ‘तरुण भारत’, गोवा आवृत्ती

देव, देश आणि धर्म हे विषय आपल्या संस्कृतीशी जोडलेले असल्याने या गोष्टींचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कीर्तन हे लोकशिक्षण आणि प्रबोधन यांचे प्रभावी माध्यम आहे.

यमद्वितीयेचे रहस्य !

‘कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस ‘यमद्वितीया’ या नावाने भारतवर्षांत प्रसिद्ध आहे. त्या निमित्ताने…

धर्म-राष्ट्र जागृती करणारा ‘सनातनचा आकाशकंदिल’

हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच दिवाळी ही खर्‍या अर्थाने साजरी होऊ शकेल. हाच संदेश सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ‘सनातन संस्था’ धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती करणारे लिखाण असलेल्या आकाशकंदिलाची निर्मिती करते.

देवदिवाळी

आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य मुख्य अन् उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोचवण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.

नरक चतुर्दशी

मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन कृष्ण चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले.

‘दीप’

‘दीप्यते दीपयति वा स्वयं परं चेति ।’ म्हणजे ‘स्वतः प्रकाशतो आणि दुसर्‍यांना प्रकाशित करतो तो दीप.’ दीप किंवा दीपज्योत हे बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अज्ञानरूपी तिमिराकडून ज्ञानरूपी प्रकाशज्योतीकडे ने’, असा त्याचा अर्थ आहे.