
संस्कार म्हणजे काय ?
‘संस्कार’म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. ‘गुणांचा गुणाकार’ याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि ‘दोषांचा भागाकार’ याचा अर्थ स्वतःमधील दोष अल्प करायचे.
आदर्श पिढीमुळे राष्ट्राचा उद्धार होतो ?
छत्रपती शिवाजी महाराज आदर्श असे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापू शकले; कारण ते स्वतः आदर्श होते. आपणही आदर्श बनलो, तर राष्ट्राचाही उत्कर्ष होईल.
मुलांनो, आदर्श होण्यासाठी या कृतीही करा !
- दिलेला शब्द आणि दिलेली वेळ यांचे पालन करावे.
- घरातून बाहेर पडतांना प्रत्येक वेळी देवतांना नमस्कार करावा आणि मोठ्या व्यक्तींना ‘कोठे जात आहे ?’, ते सांगावे.
- दोन मोठी माणसे बोलत असतांना मध्येच बोलू नये.
- कुणी भेटल्यावर हसतमुखाने नमस्कार करावा. सर्वांशी नम्रतेने वागावे. वयाने मोठ्या असलेल्या व्यक्ती, तसेच विद्वान आणि संत यांचा आदर करावा.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !