प्रकृतीनुसार आहाराची योजना करा !

प्रकृतीनुसार आहाराची योजना करा !

‘आहार कसा घ्यावा ?’, याचे फारच सुंदर वर्णन आयुर्वेदात सांगितले आहे. ‘ताट वाढतांना डाळ-भात कुठे वाढावा, भाजी, कोशिंबिर, लोणचे, पोळी किंवा भाकरी कुठे आणि कशी वाढावी ?’, याचे ही वर्णन आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले आहे.

भजी खावी…पण कुणी ?

भजी खावी…पण कुणी ?

‘‘का हो डॉक्टर, मला म्हणता तूर-हरभराडाळ वर्ज्य कर. भजी, वडापाव खाऊ नकोस आणि तुम्ही स्वतः मात्र मस्त भजी खाता हा काय प्रकार आहे ?’’ ‘काय झाले असावे’, हे मला पटकन लक्षात आले.

‘फास्ट फूड’ बंद !

‘फास्ट फूड’ बंद !

मोठ्या घरची, लाडावलेली ती मुलगी, मागितलेले लगेच मिळत असे. त्यामुळे प्रतिदिन ती ‘मॅगी’ खात असे. सकाळ-संध्याकाळ एकदा तरी ती ‘मॅगी’ खायची.

Karnataka Fake Doctors : दावणगेरे (कर्नाटक) जिल्ह्यात ४० बनावट डॉक्टर आढळले !

Karnataka Fake Doctors : दावणगेरे (कर्नाटक) जिल्ह्यात ४० बनावट डॉक्टर आढळले !

जिल्ह्यातील बनावट डॉक्टरांच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यदल समितीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, असा आदेश येथील उपविभागीय अधिकारी संतोष कुमार यांनी दिला.

सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्‍यांवर प्रशासनाची कारवाई !

सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्‍यांवर प्रशासनाची कारवाई !

सरकारी नियमांचे पालन न करणारे आणि जनतेच्या आरोग्याची काळजी नसणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)

थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)

तिहेरी तलाक; गुन्हा नोंद, समुद्रकिनार्‍यावर तेलाचा तवंग याला उत्तरदायी कोण ?, पोलीसदलाच्या आधुनिकीकरणासाठी निधी संमत !, उद्वाहन यंत्रावरून हाणामारी !, रासायनिक रंग मिसळलेला चहा जप्त !

स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !

स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !

उपाहारगृह अस्वच्छतेची समस्या राज्यातील बहुतांश एस्.टी. स्टँडवर असणे, हे निंदनीय आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ एका रात्रीपुरती किंवा एका शहरापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची आवश्यकता आहे !

डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !

डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !

डॉक्टरांच्या चिठ्ठीविना (‘प्रिस्क्रिप्शन’विना) आता औषधांच्या दुकानात कोणतेही सिरप मिळणार नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक अधिसूचना (नोटिफिकेशन) प्रसारित केली आहे.

जिल्ह्यात ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त !

जिल्ह्यात ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त !

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अन्न आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले

आनंदी जीवनासाठी ‘जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण’ हीच त्रिसूत्री ! – वैद्य सुविनय दामले

मानसिक शांतीशिवाय शारीरिक आरोग्य अपूर्ण आहे. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार आणि भीती दूर होते, ज्यामुळे शरिरातील संप्रेरकांचे (हॉर्माेन्स) संतुलन उत्तम राहून आंतरिक आनंद मिळतो.