
‘श्रीरामाच्या कुळातील राजा खटवांग हा त्रेतायुगातील एक थोर चक्रवर्ती राजा होता. एकदा देव-असूर युद्धामध्ये देवतांची बाजू कमकुवत होऊ लागल्यावर देवतांनी खटवांग राजाला मदतीसाठी बोलवले. खटवांग राजाने देवतांना असुरांच्या विरोधात विजय मिळवून दिला. या युद्धानंतर देवतांनी प्रसन्न होऊन खटवांग राजाला वर मागण्यास सांगितला. त्या वेळी राजाने देवतांना विचारले की, ‘माझे आयुष्य अजून किती शिल्लक आहे ?’ देवतांनी सांगितले ‘केवळ एक मुहूर्त ! (हल्लीची ४८ मिनिटे)’ ते ऐकून राजा खटवांगला ‘स्वतःकडे पुष्कळ अल्प कालावधी शिल्लक आहे’, हे लक्षात आल्यावर तो वर न मागताच स्वर्गातून वायूवेगाने पृथ्वीवर परत आला. त्याने स्वतःची संपत्ती गरीब आणि ब्राह्मण यांना दान केली अन् विष्णुस्तुती केली. त्यानंतर त्याने देहत्याग करून वैकुंठगमन केले.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।