महाराष्ट्रात ४० लाख गायी-म्हशी यांना वंध्यत्वाची समस्या !
राज्यातील पशूधनाची ही समस्या लक्षात घेऊन राज्यशासनाच्या वतीने २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत ‘राज्यव्यापी वंध्यत्व निवारण’ अभियान घेण्यात येणार आहे.
राज्यातील पशूधनाची ही समस्या लक्षात घेऊन राज्यशासनाच्या वतीने २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत ‘राज्यव्यापी वंध्यत्व निवारण’ अभियान घेण्यात येणार आहे.
तीर्थक्षेत्र आळंदी येथील विविध समस्यांसह समान नागरी कायदा व्हावा, सर्वांना विनामूल्य शिक्षण मिळावे, गोशाळेस जागा मिळावी यांसाठी इंद्रायणी नदीच्या काठावर ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण चालू केले होते.
असा स्तुत्य निर्णय सर्वत्रच्या महापालिकांनी घेऊन तो लवकर कृतीत आणल्यास खर्या अर्थाने गोसंवर्धन होईल !
राज्यातील भाकड गायी, तसेच कसायांकडून सोडवून आणलेल्या आणि शेतकर्यांनी सांभाळण्यासाठी गोशाळांकडे दिलेल्या गायींसाठी आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. गोसेवा आयोगाकडून राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेच्या वतीने आर्थिक ‘बुस्टर’ देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या गोशाळेसाठी १३ नियमित पदे आणि ३७ पदे कंत्राटीपद्धतीने भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्या गोतस्करांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या गोतस्करांवर वचक बसणार नाही !
‘गोशाला महासंघ महाराष्ट्र गोरक्षा स्थली स्मारक समिती, पुसद’ (जिल्हा यवतमाळ) यांच्या वतीने गोरक्षण क्षेत्रात काम करणार्या महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळा यांचा सत्कार करण्यात आला.
काँग्रेसचा हिंदुद्वेष ! हिंदु आणि भाजप यांच्या द्वेषापोटीच काँग्रेस सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. याचा हिंदु संघटनांनी आणि धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
राजभवनमध्ये गोशाळा उभारणारे सरकार यात लक्ष घालून ही समस्या सोडवेल का ?
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आमच्यासाठी गुरु द्रोणाचार्याप्रमाणे आहेत. परमपूज्य डॉ. आठवलेगुरुजी यांना पाहिल्यावर पुष्कळ ऊर्जा मिळते. तशीच ऊर्जा या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सहभागी झाल्यावर मिळत असते आणि ती आम्हाला वर्षभर पुरते.