Cameroon Cheating 15 crore India:कॅमेरूनच्या २ विद्यार्थ्यांनी भारतात फसवणुकीने कमावले १५ कोटी रुपये !

अकुंबे बोमा आणि मायकेल बुनेवा अशी या दोघांची नावे असून ते नोएडा येथे रहात होते. या दोघांनी मिळून अनेकांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

नाशिक येथे माजी सैनिकांना १ कोटी ३८ लाख रुपयांचा गंडा घालणार्‍याला पणजी येथे अटक !

नेपाळ येथे पलायन करतांना पोलिसांची कारवाई !

ऑनलाईन नोकरी देण्याचे कारण सांगून होणार्‍या आर्थिक फसवणुकीपासून सावध रहा !

नोकरी देणार्‍या कंपनीची वेबसाईट, कंपनीने केलेला करार, कंपनीने पाठवलेली कायदेशीर नोटीस, तसेच अधिवक्ता हे सर्व खोटे असते. त्यामुळे कुणीही अशा प्रकारे नोकरी देणारे संदेश आले किंवा ई-मेल आले, तर सतर्क राहून अशा प्रकारांना प्रतिसाद देऊ नये !

बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टिस्टेट’ कार्यालयातील नोटिसा ३ घंट्यांतच फाडल्या !

‘ज्ञानराधा मल्टिस्टेट’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक, पदाधिकारी यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीची तक्रार ठेवीदारांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती.

गोवा : राज्यात ५ दिवसांत बलात्काराची ५ प्रकरणे नोंद

यामधील बहुतांश प्रकरणांमध्ये संशयिताने पीडितांना विवाहाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचे उघड झाले आहे, तसेच पोलिसांनीही बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपींना अजूनही कह्यात घेतलेले नाही.

Bharuch Love Jihad : भरुच (गुजरात) येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी आदिल अब्दुल पटेल याचा जामीन अर्ज फेटाळला !

हे आजच्या पिढीचे डोळे उघडणारे प्रकरण ! आदिलची जामिनावर सुटका झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल’, असे सांगत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला !

परिवहन अधिकार्‍यांनीच तक्रार केलेल्या १८ ‘ॲप्स’च्या विरोधात अद्याप कारवाई नाही !

परिवहन विभागाच्या अनुमतीविना प्रवाशांची अवैध वाहतूक करून सरकारची फसवणूक करणारे १८ ॲप्स आणि संकेतस्थळे यांविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी परिवहन आयुक्तांकडे तक्रार…

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका धर्मांधाची हॉटेल व्यवस्थापकास मारहाण !

हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पनवेल पोलिसांनी आरोपीचा खोटेपणा उघड केला. त्याने इतर कुणाला फसवले आहे का ? याविषयी आरोपीकडे पोलीस अन्वेषण करत आहेत.

मुंबईत तक्रार केल्यावर लाओस देशातील तिघांविरोधात गुन्हा नोंद !

थायलंडमध्ये चांगल्या वेतनाचे आमीष दाखवून भारतातील तरुणांना लाओस देशात बेकायदेशिररित्या नेण्यात आले. तेथील बेकायदेशीर कॉलसेंटरमध्ये काम करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले.

‘काँग्रेसचे प्रकरण ३० वर्षांनंतर उकरून काढले’, असे नाही, तर त्यामागील वास्तव जाणा !

कायद्यानुसार देय असलेली रक्कम मागितली आहे. तो कोणत्याही पक्षाच्या केंद्र सरकारचा अधिकार आहे. यात मोदी सरकारने कोणत्याही प्रकारची सूडबुद्धी वापरलेली नाही. या प्रकरणामध्ये काँग्रेसला कितपत आशा आहे ? याची सध्या काहीच कल्पना नाही.