हिंदु असण्‍याचे दुखणे !

कर्नाटकात ‘हिंदु’ शब्‍द उच्‍चारणे, हा घोर अपराध झाला आहे. राज्‍यातील मूडबिद्रे येथे स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने आयोजित एका शाळेतील कार्यक्रमात ‘हिंदु जागरण वेदिके’च्‍या कार्यकर्त्‍या’ अशी एका महिलेची ओळख करून दिल्‍यामुळे..

शस्‍त्रविहीनतेचे षड्‍यंत्र !

हिंदूंच्‍या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर आक्रमण केल्‍याच्‍या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगी यांना अटक केली. त्‍यांच्‍या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्‍ट करण्‍यात आला आहे.

विदेशात हिंदुत्‍वाचा जयघोष !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केंब्रिज विद्यापिठात कथावाचक मोरारी बापू यांच्‍या रामकथेच्‍या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्‍या कार्यक्रमात त्‍यांनी भाषणाचा प्रारंभ ‘जय सीयाराम’ असा जयघोष करून केला आणि सांगितले,

पाकमधील राजकीय गोंधळ !

पाकिस्‍तानात अजूनही खानदान आणि कबिले यांच्‍यावर राजकारणाचे स्‍वरूप ठरत असते. अशा देशातील जनतेचे अन्‍नाविना हाल झाले, तरी त्‍याचे तेथील राजकीय लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नसते. इम्रान खान यांना शिक्षा केल्‍यावर पाकिस्‍तानात नवा अध्‍याय चालू होईल; पण तो सुडाचा, द्वेषाचा आणि अहितकारी असेल.

सुराज्याच्या दिशेने…!

हिंदुद्वेष्ट्या नेहरू सरकारने या मातीशी एकरूप झालेली कुठलीच गोष्ट न स्वीकारता सर्व परकीय गोष्टींचा अंगीकार शासन आणि प्रशासन यांना करायला लावला. त्यामुळे भारताच्या सर्वाेत्तम कालगणनेतील ‘तिथी’ संस्कृतीचाही विसर पडला. सरकार सुराज्यासाठी प्रयत्न करत आहेच, ते अधिक वृद्धींगत होवोत, अशीच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !

पत्रकारावर अन्‍याय का ?

नूंह (मेवात) येथील भीषण दंगलीनंतर तेथे वार्तांकनासाठी गेलेले ‘सुदर्शन न्‍यूज’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि निवासी संपादक मुकेश कुमार यांना पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. प्रारंभी ‘मुकेश कुमार यांचे काही गुंडांनी अपहरण केले आहे’, अशा बातम्‍या होत्‍या.

गुन्हेगारी मुक्ततेकडे वाटचाल !

केंद्रशासनाने ११ ऑगस्ट या दिवशी ब्रिटीशकालीन  फौजदारी कायदे पालटणार असल्याचे घोषित करून ऐतिहासिक पाऊल टाकले. त्यात आता आमूलाग्र परिवर्तन केले जाणार आहे.

संस्‍कृतीभंजनाचे षड्‍यंत्र !

कायद्यामुळे एखाद्याला न्‍याय मिळतो, तर दुसर्‍या बाजूला तेच कायदे गुन्‍हेगारांना संरक्षणही देतात. कायद्यातील त्रुटींमुळे देशातील भ्रष्‍टाचार रोखण्‍यात मोठे अपयश येत आहे. त्‍यामुळे भ्रष्‍टाचार्‍यांना कायद्याचा धाकही राहिलेला नाही.

अराजकतेच्‍या उंबरठ्यावर ‘पाप’स्‍तान !

पाकिस्‍तानमधील अनेक प्रांतांमध्‍ये उठावासारखी स्‍थिती असून पाकिस्‍तानचे तुकडे होण्‍याचीही शक्‍यता असल्‍याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्‍यक आहे. या स्‍थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्‍याप्‍त काश्‍मीर मुक्‍त करावा. असे झाल्‍यास तो जागतिक स्‍तरावरील मुत्‍सद्देगिरीचा एक उत्‍कृष्‍ट नमुना ठरेल !