‘इंडिया’ आघाडीचा पळपुटेपणा !
१४ वृत्तवाहिन्यांच्या सूत्रसंचालकांना सामोरी न जाणारी ‘इंडिया’ आघाडी देशातील जनतेने विचारलेल्या प्रश्नांना कशी सामोरी जाणार ?
१४ वृत्तवाहिन्यांच्या सूत्रसंचालकांना सामोरी न जाणारी ‘इंडिया’ आघाडी देशातील जनतेने विचारलेल्या प्रश्नांना कशी सामोरी जाणार ?
चेन्नईच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी’मध्ये बनवण्यात येत असलेले ‘मत्स्य ६०००’ नावाचे ‘समुद्रयान’ समुद्राखालील विविध स्रोत आणि जैव विविधता यांचा अभ्यास करणार आहे.
पाकच्या वाढत्या आतंकवादी कारवाया पहाता आता पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ची आवश्यकता !
‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’, आणि ‘गदर २’ या चित्रपटांत मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार, हिंदूंच्या संपत्तीची झालेली हानी यांविषयी सत्य विवेचन मांडण्यात आले आहे.
‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्यासमवेतच देशातील प्रत्येक शाळेमध्ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे !
भारताला लुटून मेहुल चोक्सी, नीरव मोदी पसार झाले. ते परदेशात ऐषोरामात जगत आहेत. त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना परत आणू न शकणारी व्यवस्था अँडरसन याच्या वंशजांना भारतात आणून त्यांच्याकडून अँडरसन याने केलेल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यास त्यांना भाग पाडणार का ? सद्य:स्थिती पहाता या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील व्यवस्थांचे आंतरराष्ट्रीयीकरण करतांना, विदेशींना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे दर्शन घडवून त्यांचे भारतीयीकरण करण्याचा, भारताच्या क्षमतेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
एस्.टी.च्या अमृत महोत्सवी वर्षात बसस्थानकांवर प्राथमिक सुविधाही नसणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना लज्जास्पद !
लांजा (रत्नागिरी) येथील ‘फणस किंग’ म्हणून ओळखले जाणारे, तसेच ‘कृषी गौरव’ पुरस्कार प्राप्त श्री. मिथिलेश देसाई यांच्यामुळे कोकणचा फणस आता सातासमुद्रापार पोचणार आहे.
‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चा हिंदुविरोधी तोंडवळा जगापुढे आला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी आता मागे न हटता सातत्याने दुतोंडी भूमिका घेणार्या ‘एडिटर्स गिल्ड’ची पाळेमुळे खणून ‘तिच्या मागे कोण आहे ?’, ‘त्याला कोण पैसा पुरवते ?’, याची सत्यता जनतेसमोर मांडून हिंदुविरोधी पत्रकारितेला चाप लावावा !