सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरकासुर प्रतिमादहन करण्याच्या प्रकारांत मोठ्या प्रमाणात वाढ

गोवा राज्यात प्रामुख्याने चालणारी ही कुप्रथा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात सर्वत्र नरकासुराच्या प्रतिमा बनवणे आणि त्याच्या स्पर्धा आयोजित यांचे प्रमाण पुष्कळ वाढल्याचे स्पष्ट झाले.

गोव्यात नरकासुरदहन प्रथेतील गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त

पूर्वी गोव्यात गावात १ याप्रमाणे मनुष्याच्या उंचीहून थोड्या अधिक उंचीच्या प्रतिमा बनवून त्या दहन केल्या जात असत. त्यानंतर मोठमोठ्या प्रतिमा बनवून त्यांच्या स्पर्धा घेण्याचा अपप्रकार चालू झाला. ज्यामध्ये श्रीकृष्णाऐवजी नरकासुरालाच अधिक महत्त्व दिले जाऊ लागले !

सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा ‘समुद्री चाचे’ याऐवजी ‘नौदलाचे अधिकारी’ म्हणून ‘गूगल’कडून उल्लेख !

शिवप्रेमींनो, इतिहासद्रोही ठरणार्‍या सर्वच घटनांना अशा प्रकारे ठामपणे विरोध करून राष्ट्रकर्तव्य पार पाडा !

धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.

(अज्ञानी) पुरुष !

‘आताच्या पिढीची आवड वेगळी आहे’, असे गृहित धरून तिच्यासमोर वेगळ्या अंगाने रामायण मांडण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, तर ‘तो अज्ञानीच आहे’, असे म्हणावे लागेल. अशा अज्ञानींना योग्य ज्ञान करवून देण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी घेतलेला पुढाकार योग्य म्हणावा लागेल ! आधुनिकतेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचे अयोग्य चित्रण अस्वीकारार्ह !

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

या चित्रपटातील हनुमानाची भूमिका करणार्‍यालाही मुसलमानांप्रमाणे मिशी न दाखवता दाढी दाखवली आहे. रावणालाही त्याचप्रमाणे दाढी दाखवून त्याच्या डोळ्यांत मुसलमानाप्रमाणे सुरमा घातला आहे.

हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटाला विरोध करू ! – महाराष्ट्र करणी सेना

हिंदूंच्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटाला महाराष्ट्रात विरोध करू, अशी चेतावणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी दिली आहे.

पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!

भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !

खरोखरच भारत ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या साखळीतून मुक्त झाला आहे का ?

ब्रिटनच्या राणीच्या निधनाला भारतातील प्रसारमाध्यमे, राजकारणी, चित्रपट कलाकार यांनी दिलेले अनावश्यक महत्त्व, यातून आजही आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत मानसिकदृष्ट्या अडकलो आहोत, हे लक्षात येते. याचाच वेध घेणारा हा लेख !

बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशीद पूर्वीचे नीलकंठ महादेव मंदिर ! – दिवाणी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट

जामा मशीद पूर्वी हिंदु राजा महीपाल यांचा गड होता आणि त्याच ठिकाणी आता नीळकंठ मंदिर आहे. एका याचिकेद्वारे मंदिर तोडून येथे मशीद उभारण्यात आल्याचे म्हटले आहे.