Jayalalithaa’s Assets Seized : जयललिता यांची २७ किलो सोने, ११ सहस्र साड्या आदी संपत्ती तमिळनाडू सरकारला परत !

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी जप्त केली होती संपत्ती !

थोडक्यात महत्त्वाचे !

तरुणीची छेड काढणारा धर्मांध अटकेत !…. गूगलचे कार्यालय ‘बीकेसी’तच !……. धारावीचे सर्वेक्षण पूर्ण…….. लाचखोर मंडळ अधिकारी अटकेत !….. चारचाकीची काच फोडून वस्तूंची चोरी !…. माकडांचा उच्छाद !

रायगड जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ साहाय्यक लिपिकाकडून १ कोटी १९ लाख रुपयांचा घोटाळा !

लिपिकाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणे यावरून भ्रष्ट वृत्ती किती प्रमाणात मुरलेली आहे, हे लक्षात येते ! अशांवर कठोर कारवाई करून बडतर्फ करायला हवे ! फसवणूक केल्याप्रकरणीची सर्व रक्कम सव्याज वसूल करायला हवी !

ठरलेल्या अंदाजानुसार काम होत नसल्याने हिंदु स्वराज्य सेना अध्यक्षांची तक्रार !

अशी तक्रार का करावी लागते ? बांधकाम अभियंत्यांचे ठेकेदारांच्या कामाकडे लक्ष नाही का ?

‘सद्गुरु बाळूमामा ट्रस्ट’कडून साडेतीन कोटी रुपयांची अवैध निविदा प्रसिद्ध : जिल्हाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश !

भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील ‘सद्गुरु श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने सभामंडप आणि स्वच्छतागृहाच्या कामांसाठी साडेतीन कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.

Tirupati Laddu Case : तिरुपती येथील प्रसादाच्या लाडूतील भेसळीच्या प्रकरणी ४ जणांना अटक

प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी तुपाच्या पुरवठ्यात अनियमितता आढळल्यानंतर या चौघांनाही अटक करण्यात आली.

Anna Hazare on Delhi Election Result : अरविंद केजरीवाल यांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नसल्याने पराभव झाला ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

अरविंद केजरीवाल यांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नाही; म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्‍वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितले; मात्र त्यांनी ऐकले नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.

USAID Controversial Funding : अमेरिकेच्या शाखेने तालिबान्यांना गर्भनिरोधकापासून ते नेपाळला नास्तिक बनवण्यासाठी वाटले पैसे !

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रोखले सर्व साहाय्य

पुणे येथे ‘हुक्का पार्लर’कडून हप्ता घेणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

प्रशिक्षण काळातच भ्रष्टाचार करणारे पोलीस अधिकारी पुढे काय दिवे लावणार आहेत, हे लक्षात येते. यातून समाजामध्ये भ्रष्टाचार किती मुरला आहे आणि नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हे स्पष्ट होते !

महाराष्ट्र शासनाने देवस्थानाच्या जमिनी बळकावण्यास प्रतिबंध करणारा कायदा आणावा !  

गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देवस्थानाच्या जमीन बळकावण्यास प्रतिबंध करणारा कायदा बनवून त्याची कार्यवाही करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे.