छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकता ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

धुळे येथील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान

शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातील वनसंपदा धोक्यात

मानवाच्या अतिक्रमणामुळे पश्‍चिम घाट धोक्यात आल्याची चेतावणी ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन्) संस्थेने नुकतीच भारताला दिली आहे. ‘आउटलूक ३’ या अहवालात संस्थेने हे वास्तव मांडले आहे.

६० व्या मुक्तीदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनापासून ते गोवा मुक्तीलढ्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांशी निगडित भूमीचे संवर्धन केले जाणार आहे. गोमंतकियांसाठी हा एक अभिमानाचा भाग असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज यांचे काम लवकरच चालू होणार ! – खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती

शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेल्या आणि मराठा आरमाराच्या प्रमुख शक्तीकेंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी अन् बुरुज यांचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. याचे काम लवकरच चालू होणार असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून  हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया ! – सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले, तर पेशव्यांच्या काळात हिंदवी साम्राज्याचा विस्तार झाला. त्याच हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले.

शिवप्रतापदिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात यावा ! – मिलिंद एकबोटे

शिवछत्रपतींच्या पराक्रमाला साजेसा उत्सव सातारा जिल्हा प्रशासनाने साजरा करावा.

वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या समाधीवरील छताचा आज दुर्गापण सोहळा

स्वराज्य निर्माण करण्याच्या कार्यात वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली.

सातारा येथील राजवाडा बसस्थानकात साकारण्यात आलेले ‘शिव-समर्थ शिल्प’ कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येऊ नये !

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. काही समाजविघातक शक्तींकडून हे शिल्प हटवण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र न लावण्याचे धर्मांध ग्रामसेवकाचे कारस्थान शिवप्रेमींनी उधळले !

तालुक्यातील नारूर ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांना कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र लावायचे नाही आणि नवीन चित्र खरेदी करायचे नाही, असे ग्रामसेवक आदम शहा यांनी सांगितले. याविषयी माहिती मिळताच शिवप्रेमी आणि सकल मराठा समाज यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

‘अर्जुन पुरस्कार’ प्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा पणजी (गोवा) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्कार

सुभेदार अजय सावंत यांचा सत्कार ! ‘कोणतेही राष्ट्र त्यातील सैनिक, किसान आणि शिक्षक या ३ क्षेत्रांच्या आधारावर टिकून रहाते. सैनिक प्राण तळहातावर घेऊन देशासाठी लढत असतो. त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान असतो.