बांगलादेश सीमेच्‍या रक्षणासाठी मधमाशांचा वापर करण्‍याचा सीमा सुरक्षा दलाचा अनोखा प्रयोग !

सीमेवरील कारवाया थांबवण्‍यासाठी मधमाशांचे पोळे लावणे, ही कल्‍पना ठीक आहे. मधमाशांनी बांगलादेशी घुसखोर किंवा तस्‍कर यांच्‍यावर आक्रमण केले, तर चांगलेच आहे

जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीत भारतीय सैन्याचे योगदान !

१. भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वैयक्तिक स्तरावर ७ सहस्र ५०० कोटी हून अधिक रुपयांचा व्यय ‘जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीमध्ये भारतीय सैन्याचे प्रचंड मोठे योगदान आहे. भारतीय सैन्याचा ‘नॉर्दर्न कमांड’ हा जम्मू काश्मीरमध्ये आहे. अनुमाने ४ लाखांहून अधिक सैन्य, म्हणजेच अनुमाने ३० टक्के भारतीय सैन्य हे जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे तैनात आहे. भारताची सर्व युद्धे याच भागात झाली आहेत, … Read more

समुद्रात बुडालेली चीनची पाणबुडी !

१. समुद्रात चीनची पानबुडी बुडणे धोकादायक  ‘चीनची पाणबुडी नुकतीच बुडाली. ती तैवानच्‍या समुद्रामध्‍ये गस्‍त घालत होती. या अपघातात त्‍यांचे ५० हून नाविक मारले गेले आहेत. याला महत्त्व यासाठी आहे की, चीनकडे अनेक आण्विक पाणबुड्या आहेत. अणू शक्‍तीवर चालणार्‍या पाणबुड्या या अधिक काळ पाण्‍याखाली राहू शकतात. त्‍यामुळे त्‍यांना पाण्‍याखाली काम करणारे अत्‍यंत संहारक शस्‍त्र समजले जाते. … Read more

इस्रायल-हमास युद्धाचा होणारा परिणाम

हमासचे आतंकवादी आणि इस्रायल यांच्‍यात मोठे युद्ध चालू झाले आहे. हमासच्‍या आतंकवाद्यांनी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेट डागले आहेत आणि या आतंकवाद्यांनी शस्‍त्रास्‍त्रांसह इस्रायलमध्‍ये घुसखोरी केली आहे. ते तेथील नागरिकांची हत्‍या करत आहेत.

इस्रायल आणि हमास यांचे युद्ध थांबवण्‍यासाठी जगाने प्रयत्न करावा !

‘इस्रायल आणि पॅलेस्‍टाईनची ‘हमास’ ही आतंकवादी संघटना यांच्‍यामध्‍ये एक मोठे युद्ध चालू झाले आहे. हमासचे शेकडो आतंकवादी इस्रायलमध्‍ये घुसले आहेत आणि त्‍यांनी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटच्‍या साहाय्‍याने आक्रमण केले आहे.

कॅनडाला धडा शिकवा, त्‍याचा भारत बनवून त्‍याच्‍यावर राज्‍य करा !

‘गेल्‍या काही दिवसांपासून कॅनडा चर्चेत आहे. तेथील खलिस्‍तानी समर्थक भारताला विविध प्रकारे त्रास देत असतात. मध्‍यंतरी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांच्‍या वक्‍तव्‍याला माध्‍यमांनी पुष्‍कळ प्रसिद्धी दिली होती.

भारताच्‍या शूर सैनिकांच्‍या बलीदानामुळे सैन्‍याची मोठी हानी

काश्‍मीर खोर्‍यात २०० हून अल्‍प आतंकवादी असल्‍याचे समजले जाते. असे असले, तरी पाकिस्‍तान आणि त्‍याची ‘आय.एस्.आय.’ ही गुप्‍तहेर संस्‍था काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद वाढवण्‍यासाठी सैनिक पाठवत आहेत.

भारताच्‍या प्रगतीमध्‍ये ‘जी-२०’ संमेलनाचे योगदान !

‘जी-२०’ संमेलन नुकतेच पार पडले. त्‍याला माध्‍यमांनी पुष्‍कळ चांगल्‍या प्रकारे प्रसिद्धी दिली. या संमेलनामध्‍ये १२० सूत्रे संमत करण्‍यात आली. यापूर्वी एवढ्या मोठ्या सूत्रांवर एवढ्या देशांची कधीही सहमती झाली नव्‍हती.

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

चीनची अर्थव्‍यवस्‍था मंदीच्‍या तडाख्‍यात : भारतासाठी सुवर्णसंधी !

‘चीनची अर्थव्‍यवस्‍था मंदीच्‍या तडाख्‍यात आहे. त्‍याचा भारतावर चांगला परिणाम होऊ शकतो. चीनमधील मंदीमुळे भारतीय उद्योगांना विविध दारे खुली होत आहेत.