चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात : भारतासाठी सुवर्णसंधी !
‘चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात आहे. त्याचा भारतावर चांगला परिणाम होऊ शकतो. चीनमधील मंदीमुळे भारतीय उद्योगांना विविध दारे खुली होत आहेत.
‘चीनची अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात आहे. त्याचा भारतावर चांगला परिणाम होऊ शकतो. चीनमधील मंदीमुळे भारतीय उद्योगांना विविध दारे खुली होत आहेत.
चंद्रयान चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर उतरले; तेथे आजवर एकाही देशाचे यान उतरू शकले नव्हते. अशा ठिकाणच्या चंद्रभूमीवर यान उतरण्याला महत्त्व होते.
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ लोकांच्या दृष्टीने प्राधान्याचे विषय हाताळते. त्या माध्यमातून ते लोकांचे उद्बोधन करण्याचे काम करत असते.
भारतामध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतीय हे प्रेक्षणीय स्थळे आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देत असतात. आता लष्करी पर्यटनाविषयीही लोकांना आकर्षण वाटू लागले आहे.
चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांच्या विरुद्ध एक ‘मल्टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्याला ‘अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्ट्रिक्टेड वॉर) असेही म्हटले जाते. युद्ध चालू नसतांना शांतता काळात आपल्या प्रतिस्पर्धी देशांना ‘आपण लढाई हरलो.
‘वर्ष २०१४ पूर्वी भारत ७० टक्के शस्त्रे आयात करत होता. त्यात सर्वांत मोठा वाटा रशियाचा होता. उर्वरित शस्त्रे ही अमेरिका, युरोप आणि इस्रायल यांच्याकडून मिळत होती.
तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती.
भारतातील ‘फर्स्टपोस्ट’च्या लेखानुसार नेपाळमधील लोकप्रिय गुरखा योद्धे रशियामधील ‘वॅगनर गटा’मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. ‘नेपाळी गुरखा रशियाच्या खासगी सैन्यदलामध्ये भरती झाल्याने भारतावर परिणाम होणार का ?’, याविषयीची माहिती या लेखात पाहूया.
मणीपूरमध्ये सैन्य वाढवून म्यानमार सीमा पूर्णपणे बंद करावी लागेल. अराजकीय आणि बंडखोर यांना मारावेच लागेल. प्रसंगी कठीण निर्णय घेऊन हा हिंसाचार थांबवावा लागेल. सैन्याच्या हाताखाली सर्व सुरक्षादले द्यायला हवीत.
‘रशियाचे एक खासगी सैन्य आहे, ज्याला ‘वॅगनर ग्रुप’ म्हटले जाते. त्या ‘वॅगनर ग्रुप’ने रशियाच्या विरोधात बंड केले आहे’, असा आरोप रशियाचे सैन्य आणि गुप्तचर संस्था करत आहेत.