गुजरातमधील वलसाड येथे अवैध चर्च उभारण्याला ग्रामस्थांचा विरोध !

गावात एकही खिस्ती नसतांना चर्चची उभारणी

दमोह (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची शमशेर खान याच्याकडून तोडफोड !

अशांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस न पाजण्यात आल्याने त्यांच्याकडून अशी कृती झाली आहे. याकडे देशातील पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मीवादी लक्ष देतील का ?

शाहरूख खान यांनी असाच चित्रपट प्रेषितांवर बनवून दाखवावा !

मध्यप्रदेशचे विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांचे आव्हान !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथे सहस्रो हिंदूंचा विराट ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’

हिंदु भगिनींनो, प्रेम करतांना डोळसपणा ठेवा. धर्मांतर, लव्ह जिहाद यांना बळी पडू नका. आम्ही सरकारला आवाहन करतो की, लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या ही हिंदूंवर ओढवलेली संकटे मोडून काढा.

‘पठाण’सारखे चित्रपट बनवणार्‍यांना भिकारी बनवा ! – कालीचरण महाराज यांचे आवाहन

‘धर्माचा अवमान करणार्‍यांना अशीच शिक्षा दिली जाते’, हा धडा त्यांना शिकवा, असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले आहे.

राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

गोवंशहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांविरोधात सकल हिंदु समाजाची ‘जनगर्जना’ !

‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोवंश हत्या विरोधी कायदा राज्यासह देशात लागू करण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर सकल हिंदु समाजाच्या वतीने चिंचवड स्थानक येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाच्या आईची तरुणीच्या भावांकडून हत्या

हिंदु तरुणींना लव्ह जिहादद्वारे फसवून त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणार्‍या मुसलमान तरुणांशी हिंदू कधी असे वागत नाहीत; मात्र मुसलमान तरुणीशी हिंदु तरुणाने विवाह केल्यावर अशा घटना घडतात, हे लक्षात घ्या !

गुजरातमध्ये ४५ हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारला !

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा घटना घडत आहेत. केंद्र सरकार कायदा कधी करणार ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !