(म्हणे) ‘काँग्रेस गोव्यात ‘अल्पसंख्यांक आयोग’ स्थापन करणार !’

गोव्यात सर्वधर्मीय सलोख्याने रहातात आणि येथे समान नागरी कायदा आहे. अल्पसंख्यांक आयोग स्थापन करून हा धार्मिक सलोखा काँग्रेसमधील अल्पसंख्यांकांना बिघडवायचा आहे का ?

बालभारतीच्या पुस्तकातील ‘ईदगाह’ नावाचा धडा अभ्यासक्रमातून वगळा ! – ब्राह्मण महासंघ, पुणे

बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यावरून सामाजिक माध्यमात उलटसुलट चर्चाही चालू झाल्या होत्या. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने पाठ्यपुस्तकातून हा धडा वगळावा, अशी मागणी केली आहे.

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मदर तेरेसा यांच्या संस्थांना पैसे देणार्‍या ओडिशा सरकारचा विहिंपकडून निषेध

हिंदूंचे मठ आणि मंदिरे यांचे सरकारीकरण करून त्यांच्या अर्पणावर डल्ला मारणार्‍या; मात्र ख्रिस्ती संस्थांवर खैरात करणार्‍या बिजू जनता दल सरकारला आता हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारणे आवश्यक !

केरळ राज्य सरकारकडून देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून केले जात असलेले मुसलमानांचे लांगूलचालन !

अल्पसंख्यांकांची ८० टक्के शिष्यवृत्ती मुसलमानांना आणि २० टक्के शिष्यवृत्ती उर्वरित घटकांना मिळावी, यासाठी केरळ सरकारने अध्यादेश काढला.

बालभारतीच्या इयत्ता ४ थीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘ईदगाह’ नावाच्या धड्याचा समावेश !

पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा काढल्याचे चित्र न चालणार्‍या बालभारतीला ‘इदगाह’विषयीचा धडा मात्र चालतो, हे लक्षात घ्या !

नसीरुद्दीन शाह भयग्रस्त का ?

यापुढे, …… अशा धर्मनिरपेक्षतेमुळेच आपला घात झाला आहे’, हे हिंदूंनी ओळखले आहे. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेऊन आज शाह हिंदूंनाच धमकी देत आहेत. आज धमकी देणारे धर्मांध हिंदूंच्या विरोधात कृतीही करतील. त्यामुळे हिंदूंनी सर्वधर्मसमभावाच्या पेचात न अडकता हिंदूंचे हित साधणारे हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हेच हिताचे ठरते !

(म्हणे) ‘भारताला कधीच हिंदु राष्ट्र होऊ देणार नाही !’

काँग्रेस नेते रशिद खान यांची पोकळ धमकी !
‘भारतातील जागृत हिंदू भारताला कधीही इस्लामी राष्ट्र बनू देणार नाहीत’, हे धर्मांधांनी कायमचे लक्षात ठेवावे !

(म्हणे) ‘काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम धर्मांतरविरोधी कायदा रहित केला जाईल !’

कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांची हिंदुद्वेषी घोषणा !
मोगल आक्रमक, निजाम आणि टीपू सुलतान यांचीच काँग्रेस वंशज आहे, हे लक्षात घ्या !

सांकवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी वारसास्थळी ख्रिस्त्यांकडून पुन्हा फेस्ताच्या आयोजनासाठी अनधिकृतपणे मंडपाची उभारणी

जुने गोवे येथील वारसास्थळाच्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाला विरोध करणारे आम आदमी पक्षाचे नेते या अनधिकृत मंडपाच्या विरोधात आंदोलन करतील का ?

‘ख्रिस्ती’ पंजाब !

चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.