गणेशचतुर्थीच्या कार्यक्रमात प्रवचन करण्याच्या सेवेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवणार्‍या सौ. मृगनयनी कुलकर्णी ! 

कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या कार्याला विरोध करणार्‍या लोकांना पाहून भीती वाटणे, त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव समोर एका आसंदीत बसून विषय ऐकत आहेत’, असा भाव ठेवणे आणि व्यासपिठावर जाऊन बसल्यावर विरोध करणारे लोक तेथून गेल्याचे लक्षात येणे  

भीषण अपघाताच्या प्रसंगी गुरुदेवांच्या कृपेने स्थिरता आणि आनंद अनुभवणारे वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मंगेश होडावडेकर (वय ५४ वर्षे) !

‘२०.६.२०२४ या दिवशी मी दुचाकीवरून पडून माझा अपघात झाला. या अपघाताच्या वेळी आणि अपघातानंतर ‘मी अनुभवलेली गुरुकृपा…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हस्तलिखित असलेली कागदाची पट्टी डोक्यावर ठेवल्याने डोकेदुखी उणावणे 

‘मला अनुमाने ५ मासांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. माझे डोके दुखायला लागल्यावर मला पुष्कळ त्रास होत असे…

साप्ताहिक कन्नड ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाचा अंक हातात घेतल्यावर पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८८ वर्षे) यांना आलेली अनुभूती आणि त्यांच्या मनात त्या सेवेसंदर्भातील स्मृतींना मिळालेला उजाळा !

मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे.  त्यानिमित्त साप्ताहिक कन्नड ‘सनातन प्रभात’विषयी त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

देवाच्या अखंड अनुसंधानात असणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असणार्‍या कै. (श्रीमती) जनाबाई रामलिंग नारायणकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८९ वर्षे) ! 

‘१५.२.२०२५ या दिवशी माझी बहीण श्रीमती जनाबाई नारायणकर यांचे निधन झाले. १७.३.२०२५ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

‘गाभार्‍यात जाऊन श्री काशी विश्वनाथाचे दर्शन-पूजा करता येणे’, ही भगवान शिवाची लीला आणि कृपा अनुभवणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. श्वेता क्लार्क !

आम्ही वाराणसी विमानतळावर उतरल्यापासून मला सूक्ष्मातून सर्वत्र भगवान शिवाची विविध रूपे दिसू लागली. ‘येथील संपूर्ण वातावरण शिवतत्त्वाने भारित आहे’, असे मला जाणवले…

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) हिला श्री भवानीदेवीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

मोठ्यांचे सत्संग कसे असतात ? काय अर्थ आहे त्यात ? या मुलांना हे सर्व कुणी शिकवले ? ‘तळमळ असली, तर भगवंत कसा आतून शिकवतो आणि साधनेत पुढे पुढे घेऊन जातो !’, हे लक्षात येते.

सौ. निवेदिता जोशी यांनी भावजागृतीसाठी केलेले प्रयोग आणि ते करतांना त्यांना अन् सहसाधिकांना आलेल्या अनुभूती

श्रीकृष्णाचा दिव्य रथ घराच्या दाराशी येऊन उभा आहे. त्याचे मी दर्शन घेत आहे. रथाला प्रदक्षिणा घालत आहे. श्रीकृष्ण आपला हात धरून मला रथात घेत आहे. श्रीकृष्णाचा तो स्पर्श मी अनुभवत आहे.

सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७५ वर्षे) यांच्या ऐंद्री शांती विधीच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांनी अनुभवलेले चैतन्य आणि आनंद यांची प्रचीती !

गोवा येथील सनातनच्या आश्रमात माझे बाबा पू. अशोक पात्रीकर यांचा ऐंद्री शांती विधी (व्यक्तीने ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यावर तिचा ‘ऐंद्री शांती विधी’ करतात.) करण्यात आला. त्या वेळी आम्हा कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधना आणि सेवा यांची तळमळ असणारे कै. दिलीप सारंगधर अन् साधकांच्या मृत्यूनंतरही साधकांकडून सेवा आणि साधना करून घेणारे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘१६.३.२०२५ या दिवशी कै. दिलीप सारंगधर (वय ६१ वर्षे) यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांचे कुटुंबीय आणि सनातनचे हितचिंतक यांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.