देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मनीषा हरीष पिंपळे यांना आलेल्या विविध अनुभूती

एकदा मी रामनाथी आश्रमात भाकरी करण्याची सेवा करत होते. त्या वेळी मी मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टर स्वामी समर्थांच्या रूपात समर्थांप्रमाणेच मांडी घालून गादीवर बसलेले दिसले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेच्या भावाला होणारा वाईट शक्तीचा त्रास दूर होणे आणि भावाच्या संपूर्ण आजारपणाच्या कालावधीत साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

‘परम पूज्य आमच्या जीवनात असणे, ही आमच्यासाठी किती भाग्याची गोष्ट आहे’, हेसुद्धा समजण्याची आमची क्षमता नाही.’

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘गेले वर्षभर मी प्रत्येक आठवड्यातून एकदा, कधी २ वेळा रात्रीच्या वेळी म्हापसा येथील छापखान्यातून दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे आणण्याची सेवा करत आहे. ती सेवा करतांना ‘मी काहीच करत नसून देवच सर्व करून घेत आहे.

२५ वर्षे… संघर्षात अनुभवलेल्या अखंड गुरुकृपेची !

दैनिक ‘सनातन प्रभात’ आमच्यासाठी देवच आहे. त्याला नियमितपणे शब्दफुले अर्पण करून त्याची पूजा करणे, हीच आमची साधना आहे ! मागील २५ वर्षे ही शब्दपूजा देवाने आमच्याकडून अखंडपणे करून घेतली, ही त्याची आमच्यावर असलेली कृपाच होय !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पाहून पुष्कळ चांगले आणि सकारात्मक वाटले. माझे मन शांत झाले. येथे ईश्वरी चैतन्य जाणवते. आश्रमात व्यवस्थितपणा आणि स्वच्छता आहे. प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसारच साहित्य ठेवले आहे. आश्रम अत्युत्तम आहे.

कोरोना महामारीच्या काळात वापी, गुजरात येथील श्री. नीलेश कदम यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच दुसर्‍या दिवशी, म्हणजे १९.८.२०२० या दिवशी त्या आस्थापनातील वरिष्ठांचा मला दूरभाष आला. त्यानंतर मी तेथे व्यवस्थापक म्हणून रूजू झालो.

साधकाने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेल्या वाक्यातील चैतन्य आणि शक्ती अनुभवणे

काही दिवसांपासून मला पुष्कळ त्रास होत होता. मला अनेक विचित्र दृश्ये दिसत होती. ‘स्मशानात मी कुणाचे तरी अंत्यसंस्कार करत आहे, कुणाचा तरी मृत्यू होणार आहे’, अशी दृश्ये मला दिसत होती.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी स्वप्नात येऊन चैतन्य दिल्यानंतर तीव्र आध्यात्मिक  त्रास न्यून झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सूक्ष्मातून येऊन मला स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शामुळे मला चैतन्य मिळाले आणि मी जिवंत राहिले’, असे मला जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या संदर्भात केलेले अमूल्य मार्गदर्शन !

देव आणि आपण, हे एकच नाते खरे असते. या व्यतिरिक्तच्या अन्य नात्यांच्या संदर्भात ‘जितके जन्म, तितके नातेवाईक, असे असते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांनी शारीरिक त्रास आणि त्याविषयी वाटणारी भीती उणावणे

वैद्यांनी तपासल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘वयोमानानुसार असा त्रास होतो. काळजी करण्याचे काही कारण नाही.’’ हे ऐकून मला परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. गुरुदेवांच्या कृपेनेच मी या त्रासातून लवकर ठीक झाले आहे.’