‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये आगाशे विद्यामंदिर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम

नेहमीच विविध उपक्रम शाळेत होतात. शिवाय संगणक शिक्षण, सुसज्ज वाचनालय, आनंददायी परिसर, सुरेख उद्यान, हुशार विद्यार्थी अशा सर्वच गोष्टीत अग्रेसर असल्याने या शाळेने बाजी मारली.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे रक्तसंकलनाचे कार्य गौरवास्पद ! – उद्योगमंत्री उदय सामंत

‘‘संस्थानने मोठ्या संख्येने रक्त संकलन करून राज्याची साधारण ४० दिवसांची गरज भागली आहे. यातून महाराजांनी त्यांचा ‘तुम्ही जगा, इतरांना जगवा’, हा उपदेश प्रत्यक्षात आणला आहे.’’

जिल्हाधिकार्‍यांना भगवान श्रीकृष्णाचे संरक्षक घोषित करण्यासाठी न्यायालयात याचिका !

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टकडून ५ मार्च या दिवशी मथुरा जिल्हा न्यायालयात एक याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीचे हे प्रकरण असून ‘भगवान श्रीकृष्णाची श्रीकृष्णजन्मभूमीत बालकाच्या रूपात पूजा केली जाते.

मॅकडोनाल्डची भेसळ !

‘अन्नामध्ये भेसळ करणे’ हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे. सरकार याचा गांभीर्याने विचार करील, अशी आशा आहे.

गोव्यामध्ये सोसायटी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ची (अभिहस्तांतरण प्रक्रियेची) अनुमती हवी !

सरकारने ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ (अभिहस्तांतरण प्रक्रिया) कायदा संमत केल्यास जनतेचे आशीर्वाद सरकारला मिळतील; परंतु यासाठी सर्व सोसायट्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ‘एकी हेच बळ’, या तत्त्वाने हा विषय नक्कीच सोडवता येईल.’

घणसोलीतील ८ वर्षांपूर्वीचे अनधिकृत मदरशाचे बांधकाम हटवले !

घणसोलीतील (तळवली) सिडकोच्या वाणिज्य भूखंडावरील मदरशाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार स्थानिक रहिवासी तेजस पाटील यांनी केली होती. त्यानुसार सिडको आणि महापालिका यांच्या अधिकार्‍यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना कारवाईची नोटीस बजावली होती.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी देणारा नाशिक येथून कह्यात !; चाळीसगाव येथे मोकाट कुत्र्याचा २५ जणांना चावा !…

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या यात्रेची सिद्धता करण्यात येत आहे.

India Intercepted China Ship:चीनकडून पाकला क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी लागणारे यंत्र घेऊन जाणारी नौका भारताने अडवली !

पाकला युद्धसज्ज करण्यात चीनचा हात आहे. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक आक्रमक धोरण राबवणे आवश्यक !

चुकीची प्रश्‍नपत्रिका दिल्याने विद्यार्थ्यांना साडे चार घंटे थांबावे लागले !

४ दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रश्‍न पुन्हा नवीन प्रश्‍नपत्रिकेत कसे काय येतात ? शैक्षणिक क्षेत्रात असा हलगर्जीपणा करणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

Andhra Pradesh Accident Cricket:चालक आणि सहचालक क्रिकेट पहात बसल्याने आंध्रप्रदेशात झाला होता रेल्वे अपघात !

अपघाताचे कारण शोधल्यानंतर पुढील वेळी या कारणामुळे अपघात होऊ नये, म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.